घरातील हा 1 पदार्थ ऑक्सिजन लेवल वाढवून छातीतील कफ करेल झटक्यात मोकळा.!

आरोग्य

अनेकदा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरात सुद्धा बदल होत असतात आणि आपण थंड पाणी पितो,बाहेरील पदार्थ खातो यामुळे आपल्याला सर्दी, खोकला यासारख्या समस्या उद्भवत असतात पण त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला साधा खोकला किंवा साधी सर्दी जरी झाली तरी आपल्या मनामध्ये चिंता व्यक्त होत असते आणि आपण घाबरून जातो परंतु या सर्वांसाठी वातावरणातील बदल सुद्धा कधीकधी कारणीभूत ठरू शकते म्हणूनच जर तुम्हाला अशा काही समस्या असतील तर आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचा असा एक पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्या पदार्थाचे नाव आहे लसूण. लसूणच्या अंगी अँटिबायोटिक एंटीऑक्सीडेंट हे गुणधर्म असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो आणि त्याचबरोबर आपण दैनंदिन जीवनामध्ये लसुणचा वापर अन्नाला चव येण्यासाठी करत असतो.

हे वाचा:   फक्त ३ चमचे तांदूळ असे वापरा; पांढरे केस काळे करणारा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय.!

नियमितपणे आपण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते आणि त्याच बरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजन सुद्धा सुरळीत राहतो. लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये गाठ निर्माण होत नाही म्हणूनच शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होतो. नेहमी लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील जे काही वाईट कोलेस्टेरॉल असते ते वितळण्यासाठी मदत होते आणि यामुळे आपल्याला हृदय विकार झटका सुद्धा येत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत आणि त्यांची बारीक पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आपल्याला एक चिमूटभर मिरची पावडर घ्यायची आहे. ही मिरची पावडर आपल्याला आपले शरीर मजबूत ठेवण्यासाठी मदत करते यामध्ये केफेलिंग नावाचे घटक आपल्या शरीराला मजबुती देते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी चिमूटभर मिरची पावडर वापरायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा मध घ्यायचा आहे.

हे वाचा:   बाजारात दिसताक्षणी विकत घ्या हे फळ; रक्त इतके वाढेल,की रक्तदान करावे लागेल, ॲनिमिया वर घरगुती उपचार.!

मध सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे याच्या अंगी असणारे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक किटाणू पासून संरक्षण प्राप्त करत होते आपल्याला साधारणतः पंधरा दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने आपली सर्दी-खोकला पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे त्याचबरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजन सुद्धा चांगल्या पद्धती राहणारा आहे आणि श्वासाची समस्यासुद्धा उद्भवणार नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.