या 4 लोकांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नये; नशीब कायमचे साथ सोडून जाते.!

या चार लोकांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये. आपल्यापैकी अनेक जण मेहनत करत असतात ,कष्ट करत असतात, त्यांच्या कष्टातून आज पैसे कमवत आहोत. आपण जे सारे काम करतो त्यातून आपल्याला योग्य तो मोबदला मिळत असतो आणि हे सगळे आपल्या नशिबामध्ये किंवा आपण जे काही कर्म करतो या सगळ्या गोष्टींमुळे घडत असते. जे काही कार्य आपण […]

Continue Reading

घरात किंवा दुकानात या रंगाचे घड्याळ चुकूनही लावू नका; पैसा कधीच टिकणार नाही.!

आपल्या घरातले किंवा आपल्या ऑफिसमधले घड्याळ हे आपली प्रगती दर्शवत असते.हे घड्याळ दर्शवतो की आपली प्रगती चालू आहे की अधोगती? वास्तुशास्त्रानुसार काही रंगाची घड्याळ ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये दुकानांमध्ये आपण अजिबात ही लावू नयेत. अशा रंगाची घड्याळ लावल्याने आपल्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. रंगाचे घड्याळ लावण्या यामुळे आपली प्रगती अजिबात […]

Continue Reading

श्रीमंत व्हायचं असेल तर आजच या ५ गोष्टी घरातून बाहेर काढा; आयुष्यात पैसा येतच राहील.!

तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं असेल,भरपूर पैसा कमवायचा असेल तर ह्या पाच गोष्टी आजच आपल्या घरातून नक्की बाहेर काढा. नाही तर या गोष्टी पैशांना नष्ट करतात. आपल्या घरामध्ये पैसा येऊ देत नाही. आलेला पैसा टिकू देत नाही. ही गोष्ट म्हणजे कबुतराचे घरटे. जेथे कबूतर राहतात.अनेकदा कबूतर जेथे रिकामी जागा असते त्याठिकाणी कबूतर आपले वास्तव निर्माण करतात. […]

Continue Reading

शंकराला बेलपत्र वाहताना हि चूक मुळीच करू नका; घर होईल पूर्णपणे बरबाद.!

श्रावण महिन्यात आपण अनेकांनी महादेव यांची पूजा अर्चना केली आहे. आणि भगवान भोलेनाथ त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही तरी प्रयत्न करत असतो. आपण सुद्धा भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पानने शिवलिंगावर वाहतो. असे केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात. ही बेलाची पान वाहल्याने भगवान भोलेनाथ शांत होतात आणि […]

Continue Reading

दूध उतू जाणे शुभ असते कि अशुभ.? जाणून घ्या यामागील संकेत.!

दैनंदिन जीवनात आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. कधी कधी आपल्या हातून आरसा पडतो, कधी कधी घरातल्या महिलेकडून गॅस वर किंवा चुलीवर ठेवलेलं दूध ऊतू सुद्धा जाते आणि मग अशा घटना घडल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठेतरी अशी शंका येते की या गोष्टी शुभ आहे की अशुभ आहेत. बऱ्याचदा रस्त्यावर चालताना मांजर आडवे जाते त्यावेळी लोक मनामध्ये […]

Continue Reading

काळे उडीद करतील शत्रूचा नाश; कोणतीही काळ्या प्रकारची जादू होईल पूर्णपणे नष्ट.!

आजकाल प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी तरी शत्रू हा असतोच. तुम्हाला सुद्धा कोणीतरी परेशान करत असेल ,त्रास देत असेल, अनेक जणांना करणी किंवा बाधा जमत असते. काळी जादू करणे या गोष्टी जमत असतात. तर अनेकांना आशय प्रकारचे त्रास उद्भवत असतात. जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचे शत्रू खूप त्रास देत […]

Continue Reading

या ३ लोकांचं भलं कधीच करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, तुम्ही नेहमी दुसर्‍यांचे चांगले व्हावे असाच विचार करता. अनेकदा आपण कर भला तो हो भला म्हणजेच दुसऱ्याच जर आपण चांगले केले तर देव सुद्धा आपले चांगले करतो अशी आपली भावना असते. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की हे जग आता बदललेले आहे. ते पूर्वी इतके सरळ राहिलेले नाही. […]

Continue Reading

A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती असतात अशा स्वभावाच्या; जाणून घ्या त्यांच्याबद्दल बरंच काही.!

जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा आपण त्याचे नाव जन्मरास वरून ठरवत असतो व अशावेळी ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा ठरवत असतो. अनेकदा जन्म झाला की रास नाव ठेवले जाते आणि त्यासाठी ज्योतिष शास्त्राचा उपयोग केला जातो, तसे पाहायला गेले तर आपले नाव आपली रास ही जन्मतः ठरलेली असते. आपला जन्म कोणत्या नक्षत्रात झालेला आहे. कोणत्या दिवशी झालेला […]

Continue Reading

नरकात जायचे नसेल तर या लोकांचा चुकूनही अपमान करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

वाल्मिकी रामायणात अशा चार व्यक्तींबद्दल सांगण्यात आलेले आहे ,जर आपण यांचा अपमान केला तर आपण कितीही पूजा-अर्चना करत असलो तरी आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत नाही त्याचबरोबर आपल्याला नरकात सुद्धा जावे लागते आणि त्याचे वाईट फळं आपल्याला भोगावी लागते. चला तर मग जाणून घेऊया असे ते नेमके कोणते फळ आहे जे आपल्याला भोगावे लागतात. या […]

Continue Reading

पूजा करा किंवा नका करू परंतु या चार सवयी जीवनात असतील तर गरिबी तुमच्यापासून खूपच मैल राहते दूर.!

जेव्हा आपण एखादे कार्य वारंवार करू लागतो तेव्हा ते कार्य असे रूपांतर सवयींमध्ये होते. सवय सुद्धा दोन प्रकारच्या असतात. एक चांगली सवय व एक वाईट सवय. एखादे कार्य पुन्हापुन्हा केल्याने त्याची आपल्याला सवय होऊन जाते आणि त्याचा प्रभाव सुद्धा आपल्या भाग्यावर होत असतो.प्रत्येक कार्य करत असताना त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्व आपले जीवन व भाग्यावर सुद्धा […]

Continue Reading