या 4 लोकांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नये; नशीब कायमचे साथ सोडून जाते.!
या चार लोकांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये. आपल्यापैकी अनेक जण मेहनत करत असतात ,कष्ट करत असतात, त्यांच्या कष्टातून आज पैसे कमवत आहोत. आपण जे सारे काम करतो त्यातून आपल्याला योग्य तो मोबदला मिळत असतो आणि हे सगळे आपल्या नशिबामध्ये किंवा आपण जे काही कर्म करतो या सगळ्या गोष्टींमुळे घडत असते. जे काही कार्य आपण […]
Continue Reading