उपाशी पोटी फक्त हे 2 फळे खा..टायमिंग वाढेल..पुरुषास म’र्द आणि स्त्रीयांस आई बनवते..आजच करून पहा..

आरोग्य

मित्रांनो,

बऱ्याच स्त्री-पुरूषांना विविध प्रकारच्या लैं-गीक सम’स्या पाहायला मिळतात. यामध्ये पुरूषांना लिं ग ता’ठ न होणे, वी र्य स्ख’लन होणे व इतर सम’स्या असणे, महिलांमध्ये पा’ळीच्या विविध सम’स्या, वं’ध्य’त्व असणे यावर आजचा हा उपाय अतिशय रामबाण ठरणार आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ नाही,

त्यामुळे तो विविध प्रकारच्या आ’जारांना ब’ळी पडत आहे. तसेच जगण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीर थकत आहे पण अशाही परिस्थितीत काही आयुर्वेदिक उपाय कारणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपली बरीच ऊर्जा वाढेल, थकवा पूर्णपणे नाहीसा होईल. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी अशा अनेक सम’स्या आपल्या जीवनात निर्माण झाल्या आहेत.

तसेच या सम’स्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत. त्याने या सर्व प्रकारच्या सम’स्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होते. तसेच गुडघे दुखीची सम’स्या जरी साधारण वाटत असली तरी अतिशय वेदनादायक असते असे बरेच अनुभव आपल्याला मिळत असतात. गुडघेदुखी ही वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

हे वाचा:   फक्त ४ वेळा दुधासोबत खसखस खाल्ल्याने कंबरदुखी, संधिवातपासून मिळेल कायमची मुक्ती.!

केवळ वयोवृद्धच नाही तर तरुण वर्ग व लहान मुलांमध्ये देखील गुडघे दुखीची सम’स्या दिसत असते. अशाच प्रकारे कंबरदुखी, सांधेदुखी देखील आहे म्हणून यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी या सम’स्या आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. या उपायाने आपल्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाणही योग्य राहण्यास मदत होते.

यासाठी आपल्याला प्रथम खारीक लागणार आहे. खारीक ही उर्जावर्धक आणि शक्ती वाढवण्यासाठी खुप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये पौष्टीकता खुप असते आणि ही खारीक आपण दुधाबरोबर घेतली तर ४ पटीने तिचे गुणधर्म वाढतात. फुफूसाचे सर्व वि’कार दुर करण्यास मदत करते. या २ खारिक आपण बारीक करून घ्यायच्या आहेत.

तसेच शा-रीरिक दुर्बलता दुर करून शक्ती वाढवण्याचे काम ही खारीक करते. ही खारीक बारीक करून दुधात मिक्स करून ते दूध उकळून घ्यायचे आहे. त्याने त्या खारकेचे गुणधर्म त्या दुधात उतरण्यास मदत होते. या दुधात २ चमचे पावडर घालायची आहे. हे मिश्रण झालेले दूध आपल्याला संध्याकाळी झोपताना घ्यायचे आहे असे केल्याने तुम्हाला कायमस्वरूपी या सर्व सम’स्येवर मात करण्यासाठी मदत होईल.

हे वाचा:   केसातला कोंडा अर्ध्या तासात गायब करेल हा उपाय..सर्वात सोपा असा घरगुती उपाय..कोंडा, डोके खाजणे, केस ग'ळती कायमची बंद..

पण हा उपाय करण्यापूर्वी १ तास आधी आणि दूध पिल्यावर १ तास नंतर काही खाऊ नये. तसेच यामुळे तुमचा सर्दी आणि खोकला ही नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. याने वजन वाढते तसेच तुमच्या शरीरावरील त्वचा चमकदार होण्यास सुरुवात होते. तसेच ज्या माता भगिनींना मासिक पा’ळी, वं’ध्यत्व सम’स्या असतील त्यांनी देखील एक साधा उपाय करा,

२ चमचे न भाजलेली बडीशेप व थोडा गूळ असे मिश्रण रोज झोपताना सलग ३ महिने घ्या, परिणाम तुमच्या समोर दिसेल, हळूहळू करून सर्व प्रकारच्या सम’स्या दूर होतील. मित्रांनो वरील माहिती व उपाय हे सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेले आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.