रात्री झोपण्यापूर्वी फक्त १ वेळा म्हणा हा मंत्र; सकाळी चत्मकार पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.!

अध्यात्म

आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपण विचार करतो की उद्या काय होईल.आज काय झाले जर एखादा त्रास असतो. अडचण असते त्याविषयी आपण विचार करत असतो पण खरं तर आपण रात्री झोपताना भगवंताचे नाव घेऊन झोपावे जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण असेल, घरात वाद-विवाद होत असतील किंवा मनात भीती वाटत असेल तर एक असा चमत्कारी मंत्र आपण जाणून घेणार आहोत.

हा देवी जगदंबे चा मंत्र आहे, तो खूपच प्रभावी आहे तसेच या मंत्राचा विशेष प्रभावी असा आहे कि जर या मंत्राचा एकदाच जप केला तरीही सकाळी आपली कामं सहज होतील. आपल्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतील.

आपले कार्य अशी होतील की, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती तसेच प्रत्येकाला आपले उद्याची काळजी लागलेली असते. कसे होईल? काय होईल या विचाराने त्रस्त असतो तसेच जास्त विचार केल्याने आपल्याला मानसिक आजार होतात तसेच एक मंत्र आपण आज जाणणार आहोत

ओम सर्व मंगल मांगल्ए शिवे सर्वात साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते

हा दुर्गादेवीचा व चमत्कारी , शक्तिशाली मंत्र आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, सर्वांचे मंगल करणारी कल्याण करणारी हे देवी मी तुला शरण आले आहे. मी तुझ्या चरणाला नमन करते, मला सुख व आनंद प्रधान कर आणि माझे जीवन सुखी व मंगलमय कर. हा मंत्र अगदी रात्री झोपताना एकदाच मनोभावे सांगायचा आहे तसेच याचा प्रभाव अतिशय चांगला आहे.

हे वाचा:   घरातील हे 3 दोष कायमचे दूर करते शिवलिंग; फक्त करा हे 1 काम.!

त्याने तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी चांगला अनुभव येईल. तुम्हाला सकाळी चांगल्या चांगल्या बातम्या कानावर पडतील. कुठली कामे अडली असतील ती मार्गे लागतील. तुमचे शत्रु ही तुमचे मित्र होतील. जो व्यक्ती सव्वा महिना या मंत्राचा नित्यनेमाने १०८ वेळा जप करतो,त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते. अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते स्वतःचे तर कल्याण करतेच परंतु आपल्या आसपासच्या लोकांचेही कल्याण करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

हे वाचा:   वास्तुशास्त्रामध्ये या रोप आणि झाडांना मानले आहे अशुभ; यांच्या घरात असण्याने येते गरिबी.!