तुमच्या घरातील लाईटबील जास्त का येते ? “जाणून घ्या” अन्यथा असेच लुटले जाल ! प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहिती असली पाहिजे..

आपण कधी विचार केला आहे का की आपले वीज बील का इतके वाढून येते. गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन […]

Continue Reading

पन्हाळगडाला वेढा देणाऱ्या सिद्धी जौहरचा मृत्यू कसा झाला ? एक रहस्य..माहित नसलेला इतिहास जाणून घ्या..महाराजांनी कशाप्रकारे युक्ती केली पहा..

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानातील महान शासकांपैकी एक मानले जातात. त्यांचा ज न्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांनी अनेक ठिकाणी थेट यु द्ध करण्यापेक्षा, यु-द्धामध्ये गनिमी कावा या यु’द्ध तंत्राचा वापर करणे गरजेचे मानले. हा त्यांचा मुत्सद्दीपणा होता, ज्यामुळे प्रत्येक वेळी सर्वात मोठ्या शत्रूचा पराभव करण्यात त्याची मदतही झाली होती. प्रतापगडावरील भेटीत अफझलखानाच्या […]

Continue Reading

या रिक्षा वाल्याने वाचवला होता या सुंदर मुलीचा जीव..बघा 7 वर्षापूर्वी या मुलीसोबत काय घडले होते..आता मुलीने असे फेडले उपकार, एक सत्य घटना..

आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत. त्यामुळे, आपण जर योग्य मेहनत घेतल्यास,भविष्य उज्वल होईल तर, आळस करत राहिलो तर वाटेला अपयश येईल, चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार, आणि कर्म वाईट केलेत तर फळ सुध्दा त्याचप्रमाणे मिळणार, त्यामुळे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहील पाहिजे. ज्याचे कोणी नसतो त्याचा […]

Continue Reading

इंग्लंडची सर्वात सुंदर राणी व्हिक्टोरिया जेव्हा एका गरीब भारतीय नोकराच्या प्रेमात पडली..तो इतिहास इंग्लंड आजही लपवतो..माहिती नसलेला इतिहास जाणून घ्या..

मित्रांनो, १९ व्या शतकामध्ये राणी व्हिक्टोरिया बद्दल असे सांगितले जात होते की राजेशाही परिवारात वाढलेली सुंदर महाराणी व्हिक्टोरिया हिचे एका गरीब भारतीय व्यक्तीवर प्रेम झाले होते. त्या भारतीय व्यक्तीचे नाव अब्दुल करीम होते, असे सांगितले जाते. ज्यावेळी अब्दुल करीम २४ वर्षाचा होता. तेव्हा तो १८८७ साली काही कारणामुळे आग्र्याहून इंग्लंडला गेला होता. त्याला भारताकडून एक […]

Continue Reading

या 3 नावाच्या मुली फक्त नशीबवान पुरूषांनाच मिळतात..आपल्या पतीशी राहतात प्रामाणिक..कधीच साथ सोडत नाहीत !

विवाहबंधन हे एक अत्यंत पवित्र बंधन मानले जाते. विवाह हा एक असा धागा असतो जो केवळ विश्वासावर अवलंबून असतो आणि जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत विवाहबंधन एक मजबूत बंधासारखे असते. परंतु लग्नानंतर जर यासारख्या पवित्र बंधनावर श्रद्धा नसेल तर असे नाते फार काळ टिकत नाही. प्राचीन काळामध्ये लग्नात अनेक पडताळनी आणि तपासणीनंतर चांगली जोडीदार शोधले  जात […]

Continue Reading

याठिकाणी माता सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती..येथे आहे हे ठिकाण; हा आहे पाताळलोकचा रस्ता..आजही या ठिकाणी होते..

मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर नगर जिल्हा स्थित एक शहर आहे. हे गंगा नदीच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. हिंदूंसाठी या पवित्र आश्रमाचे मोठे महत्त्व आहे. हीच ती जागा आहे जिथे संत वाल्मीकि ऋषींनी रामायण लिहिले होते. तसेच या सृष्टीच्या निर्माणापूर्वी भगवान ब्रम्हा येथे तपस्या करण्यासाठी बसले होते. तसेच या ठिकाणी भगवान श्री रामाने माता सीतेचा […]

Continue Reading

मानवी मेंदू मध्ये बसणार कॉम्पुटर चीप..आता खूपच वेगळ घडणार ! काय आहे प्रकार सर्वप्रथम मराठीमध्ये जाणून घ्या..

मित्रांनो, भविष्यात एक महत्वाची टेक्नोलॉजी येणार आहे त्या टेक्नोलॉजीचे पहिल्या टप्प्यात काम चालू आहे याचे नाव आहे न्युरालींक तुम्ही सर्वप्रथम हे नाव ऐकत असाल काही जनांनाच याबद्दल माहिती असेल जर तुम्हाला याची माहिती नसेल तर ही गोष्ट काय आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहे. न्युरालींक ही अशी एक टेक्नोलॉजी आहे यात मानवाच्या मेंदूशी कम्प्युटर जोडला […]

Continue Reading

याठिकाणी आहे कर्णाचे सुवर्ण कवच कुंडल..आजही पंचमुखी नाग करतो याचे रक्षण..जाणून घ्या या रहस्यमय ठिकाणाबद्दल !

मित्रांनो दानवीर कर्णाचे कवच आणि कुंडल महाभारत काळापासून आजपर्यंत एक रहस्य बनूनच राहिले आहे. कर्ण महाभारतमधला सर्वात शक्तिशाली यो-द्धा होता. कारण त्याच्या श-रीराशी कवच आणी कुंडल जुडलेले होते. त्यामुळे कोणतेच अ-स्त्र किंवा श’स्त्र कर्णला मा’रू शकत नव्हते. भगवान शिवचे पशु पश्चास्त्रपन सुद्धा कर्णला मा’रू शकत नव्हते. म्हणून पूर्ण महाभारत मधला सर्वात जास्त ताकतवान यो’द्धा कर्ण […]

Continue Reading

आश्चर्यकारक ! तुमच्यापासून लपवलेली तिरुपती बालाजी मंदिराचे १० अद्भुत रहस्य..शास्त्रज्ञ सुद्धा हैराण..”ही एक जिवंत मूर्ती”

मित्रांनो, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. श्री वेंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील सं-कटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला अशी मान्यता आहे. हे भारतातील शेकडो वर्ष जुने मंदिर […]

Continue Reading

पुण्यातील वैश्या व्यवसायांसाठी प्रसिद्ध असलेले बुधवार पेठेचे ध-क्कादायक सत्य..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर..

मित्रांनो, बुधवार पेठ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक म्हणजेच ABC चौक इथेच आहे. जिथे अगदी सर्व प्रकारची पुस्तके परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. तसेच या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’ हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे. […]

Continue Reading