असाध्य ते साध्य करणारे आयुर्वेदिक पेय; ज्याने होतील चुटकीत कायमचे आजार बरे.!

आरोग्य

डायबिटीज ची समस्या बऱ्याच जणांना असते. हा डायबिटीज बरेच उपचार करूनही बरा होत नाही. एक जी पावडर आहे ती अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध होणारी पावडर आहे. याने मधुमेह पूर्णपणे नष्ट होतो त्याच बरोबर रक्ती मुळव्याध असेल तर रक्त पडण्याची समस्या बऱ्याच जणांना असते व हि रक्त समस्या जास्त जाणवत असते. ती समस्या या एका पावडर च्या उपायाने निघून जाते. त्याचप्रमाणे जिरे पावडर आहे , ती जांभळाच्या बिया ची पावडर आहे.

त्याचप्रमाणे आपण जांभूळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकून देतो त्या न फेकता त्याचा जांभळाच्या बिया ची पावडर खूप उपयुक्त ठरते. ही आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय उपयुक्त ठरते. याचे जे गुणधर्म असते ते थोडे तुरट असते.हि पावडर पाचक असते आणि कफ व पित्तनाशक असते तसेच शरीराला शीतल असते. रक्त शुद्धी कारक असते व मधुमेह याचा नाश करणारी ही पावडर असते.

पावडर वापरण्याचा हेतू असा असतो की या फळाचं जांभळाच ज्यूस सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळते परंतु याची पावडर असते ती नॅचरल असते. यामध्ये कोणतेही फिजिबिलिटी ॲड केलेलं नसते. मधुमेह नष्ट करण्यासाठी जांभळाची पावडर ही कशी घ्यायची आहे तर त्या जांभळाच्या बिया मध्ये जांबुल इन या नावाचा घटक असतो. तो शरीरामधील साखरेचे प्रमाण आहे ते कमी करतो म्हणजेच काय करतो तर स्टार्च साखरेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असते, या प्रक्रियेला तो अडथळा आणतो आणि त्यामुळे साखरेची निर्मिती कमी होते म्हणून फार पूर्वीपासून या जांभळाच्या उपयोग मधुमेहावर केला जातो तसेच भारतामध्ये सर्वत्र सहज उपलब्ध असते.

हे वाचा:   या सहज आणि सध्या उपायाने फक्त तीन दिवसांमध्ये चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, पिंपल्स दूर करा.!

याची पावडर आहे ते सकाळी तिनही घटकामध्ये देऊ शकतो. हे पावडर पाण्यामध्ये,दही मध्ये किंवा दुधामध्ये घेऊ शकतो तसेच एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये उपाशीपोटी सकाळी घ्यायची आहे. सकाळी म्हणजे तसेच जेवणाच्या एक तास आधी ही पावडर घ्यायची आहे तसेच रात्री जेवणाच्या एक तास आधी ही पावडर घ्यायची आहे.

जर अशा प्रकारे उपाय केला तर मधुमेह जो आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जातो. काही लोकांना जुलाब किंवा आव पडत असेल व ही समस्या दीर्घकाळापासून असेल तर अशांसाठी सुद्धा ही पावडर वरदान आहे. अशांनी फक्त सकाळी उपाशी पोटी एकदाच घ्यायची आहे. पोटामध्ये जी आतडी आहे, त्यांचं कार्य सुधारते तसेच रक्तशुद्धी सुद्धा होते.

जास्त जे आजार आहे ते खराब रक्त असल्यामुळे होत असतात. रक्‍तशुद्धीसाठी चार चमचा आवळ्याचा रस घेतला तरी रक्त शुद्ध होण्यास मदत होते. काहींना मूळव्याधाचा त्रास असतो, रक्त पडत असते त्याचप्रमाणे जर पाच ते सहा जांभळं घ्यायची आहे. व त्याला सैंधव मीठ लावायचा आहे. आणि चोखून चोखून ही जांभूळ खायची आहे. ही जांभळे अशा पद्धतीने खाल्ली तर ही जांभळे पोटात गेल्यानंतर ल घवी मधून रक्त पडण्याची समस्या आहे ती पूर्णपणे थांबते.

हे वाचा:   हात पायाला मुंग्या येणे, हात पाय सुन्न होणे..यावर हा फुकटचा उपाय कधीही कोणी सांगत नाही..जाणून घ्या प्रभावी उपाय..

रक्ती मूळव्याध बरा होऊन जातो. सलग तीन दिवस अशा पद्धतीने हा उपाय करा. जर जांभुळ उपलब्ध नाही झाली तर जांभळाच्या बियांचे चूर्ण करून त्याचा ज्यूस आठवड्यातून एकदा पिल्याने तो बंद होतो. हा उपाय अवश्य करून बघा. रक्त मुळव्याध आहे तो नक्की दूर होईल. त्याच बरोबर मधुमेहाची समस्‍या आहे ते पूर्णपणे निघून जाते तर हा साधा सरळ सोपा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करून बघा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.