धन, आरोग्य, मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही माळ वापरा; चमत्कारी फायदे पाहून आश्चर्यचकित व्हाल.!

हळद आपल्या जडीबुटी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेली आहे त्याचबरोबर या शास्त्राला आयुर्वेदिक महत्त्व आहेच पण त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा हळदीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. देवपूजा करत असताना हळदीला महत्त्वाचे प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. लग्नविधी मध्ये सुद्धा प्रथम हळद लावली जाते आणि नंतर लग्नाचा विधी पार पाडला जातो. हळद ही जंतू नाशक […]

Continue Reading

घरातील दरवाजाचा उंबरा असा असला तर देवी लक्ष्मी नेहमी घरात राहते.!

आपल्या घराला जो उंबरठा असतो त्या विषयी माहिती जाणून घेणार आहे आपल्या घराच्या मुख्य दाराला खालच्या बाजूला जी लाकडी पट्टी असते तिला चौकट असे म्हणतात.जी लाकडी चौकट तयार केली जाते त्यास उंबरठा असे सुद्धा म्हणतात.ही जी चौकट तयार केली जाते ती चौकट पूर्ण असावी परंतु आजकाल बहुतांश घरांमध्ये पट्टी असते पण खाली पट्टी लावलेली नसते […]

Continue Reading

शंखाचे हे चमत्कारिक रहस्य ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

आपल्या देवघरामध्ये मूर्ती सोबत शंख असणे गरजेचे आहे. जर आपल्या देवघरामध्ये शंख नसेल तर ते देवघर अपूर्ण मानले जाते. देवघरात शंख कसा ठेवावा? शंख पूजा कशी करावी याविषयी आपल्याला माहिती नसते मग आपण आपल्याला जो शंख मिळेल तेव्हा तो शंख घेऊन देवघरात ठेवतो व त्याचे पूजन करतो परंतु कोणतेही पूजन करताना ते व्यवस्थित व नियम […]

Continue Reading

ज्ञानी लोक का घालतात बोटात कासवाची अंगठी.? कासवाची अंगठी आपण घालू का नये.?

भारतामध्ये ज्योतिष शास्त्राचे महत्त्व अनेक काळापासून चालत आलेले आहे. या ज्योतिष शास्त्रामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टींच्या माध्यमातून आपले जीवन सुकर बनवण्याचा प्रयत्न आपण करत असतो, अशा अनेक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपले जीवन जगताना त्यांचा आधार घेत असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये असणारे ग्रहांचे स्थान व त्याचा क्रम […]

Continue Reading

रोज म्हणा गणपती बाप्पाचं संकट नाशक स्तोत्र; श्री गणेश घरातील सर्व गरिबी दूर करतील.!

हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रीगणेशांना महत्त्वाचे मानले गेले आहेत त्याचबरोबर सर्व देवी देवता मध्ये श्रीगणेशांना आद्य स्थान प्राप्त झालेले आहे. कोणतेही कार्य करीत असताना सर्व प्रथम आपण श्री गणेश यांना नतमस्तक होत असतो आणि त्यानंतरच प्रत्येक कार्य करत असतो. श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचे दाता आहेत. आपल्या जीवनातील अनेक संकटे दुःख दूर करण्यासाठी श्री गणेश आपली मदत […]

Continue Reading

कायम या झाडाचे पान जवळ ठेवा; समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल ते सर्व ऐकेल.!

समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करणारा, तुम्ही जे काही सांगा ते कार्य करणारा असा एक उपाय आज आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्येच सकारात्मक परिणाम जाणवू लागणार आहे. हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुमच्या ऐकू लागणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहे ,तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप सार्‍या तक्रारी होत आहे, […]

Continue Reading

खरा रुद्राक्ष ओळखण्यासाठी वापरा हि पद्धत; आयुष्यात कधी फसण्याची वेळ येणार नाही.!

रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे हे कसे ओळखावे? याबद्दल आपल्याला फारसे ज्ञान नसते. त्याचे वैशिष्ट्य काय आहे ? त्याचे वेगवेगळे उपयोग आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने केले जातात,? कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष परिधान करायला हवा या संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण एखादा रूद्राक्ष पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तो रुद्राक्ष […]

Continue Reading

घड्याळाच्या मागे गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; मनातील कोणतीही इच्छा नक्की होईल पूर्ण.!

आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणी संकटे येत असतात आणि अशा वेळी आपण त्रस्त होऊन जातो. नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही म्हणूनच आज आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या एका वस्तू बद्दल असा काही एक उपाय जाणून घेणार आहोत व उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्या सर्व समस्या लवकरच दुर होणार आहे, चला तर मग जाणून […]

Continue Reading

आयुष्यभर गरीबच राहतात या 5 प्रकारच्या व्यक्ती; अशा लोकांवर लक्ष्मी कधीच कृपा करत नाही.!

आचार्य चाणक्य हे चाणक्य नीती चे लेखक मानलेले आहेत त्यांनी आपल्या विद्वान बुद्धिमत्तेच्या आधारावर चाणक्यनीति ग्रंथ काढला आणि मानवी जीवनात व्यावहारिक जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दलचे मुद्देसूद मत मांडले आहे. आचार्य चाणक्य असे म्हणतात की ,अशा प्रकारच्या पाच व्यक्ती नेहमी गरीब असतात त्यांच्यावर लक्ष्मी कृपा होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी […]

Continue Reading

वास्तु शास्त्रानुसार दुकान चालण्यासाठी दुकानात लावा हा एक फोटो आणि म्हणा हा मंत्र.!

अनेकदा आपले दुकान असते परंतु दुकान फारसे चालत नाही. दुकान चालण्यासाठी अनेक अडचणी येऊ लागतात व्यवसाय मध्ये तेजी येत नाही आणि काही ना काही कारणाने संकटे येत असतात आणि त्यामुळे उद्योगधंदे ,व्यवसाय डबघाईला येऊन जातात यामुळे व्याजाने घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत जाते ,अशा वेळी ज्या ठिकाणी आपले दुकान असते त्या ठिकाणचा वास्तुदोष याचा परिणाम सुद्धा […]

Continue Reading