आपल्या २६ वर्षीय जावयासोबत पळून गेली ही ४७ वर्षाची सासू..पुढे मुलगी आणि सासऱ्याला समजताच झाला असा घोळ..बघा कसे सापडले..

ट्रेंडिंग ठळक बातम्या

मित्रांनो, सासू आणि तिच्या जावयाचे नाते हे खूप जवळचे आणी प्रेमळ असते. सासू जावयासाठी आईच्या स्थानी असते. परंतू आजच्या या कलीयुगात काय होईल सांगता येत नाही. कधी कोणाला कोणाकडे पाहून आक’र्षण होईल हे सांगता येत नाही. मित्रांनो आज आम्ही असे एक प्रकरण सांगणार आहोत हे पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. चक्क ४७ वर्षाची सासू २६ वर्षाच्या जावयासोबत पळून गेली आहे,

तर मित्रांनो चला पाहूया नक्की काय आहे हे प्रकरण. प्रेम जा’त पाहत नाही, ध’र्म पाहत नाही, सं’बं’ध पाहत नाही, वय पाहत नाही किंवा संपत्ती पाहत नाही. मित्रांनो प्रेम आं’धळे असते असे म्हटले जाते. प्रेम कोणालाही, कोठेही, केव्हाही होवू शकतं. प्रेमाच्या सखोलतेत उतरून, एखादी व्यक्ती आपल्या नात्याचे ही बलिदान करते.

बर्‍याचदा अशा ध’क्कादा’यक घटना ऐकल्या आणि पाहिल्या जातात ज्यावर क्षणभरही विश्वास ठेवणे कठीण होते. अलीकडेच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून प्रेम प्रकरणातील एक अनोखी घटना उघडकी’स आली असून ४८ वर्षाची सासू तिच्या २५ वर्षाच्या जावयाच्या प्रेमात पडली. त्याचवेळी, तरुण जावईलासुद्धा आपल्या जुन्या सासूच्या प्रेमात पडला. सासू आणि जावई यांच्या जो’डीने एकमेकांना एकत्र राहून,

हे वाचा:   बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय.? डोळ्यात अंजन घालणारा हा लेख एकदा नक्की वाचा.!

जीवन जगण्याचे तथा एकत्रच म’रण्याचे वचन देखील दिले. असं म्हणतात की प्रत्येक नातं आणि प्रत्येक बं’धन प्रेमासमोर गुढघे टेकते. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका सासू आणि सून जो’डीने सुद्धा असेच केले. असे म्हणतात की दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके हरवले की दोघांनीही घरातून पळ काढला आणि एका मंदिरात जावून लग्न केले.

प्रेमामुळे सासू आणि जावयाची जो’डी पती-पत्नीच्या जो’डीत बदलली. जेव्हा लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा या बातमीने प्रत्येकाला ध’क्काच बसला. सासू आणि जावई पळून गेल्याची बातमी सं-बंधित भागात आ’गीसारखी पसरली. या घटनेवर महिलेचा पती म्हणजे सासरा आणि मुलगी यांनीही आ’क्षे’प घेतला.

जेव्हा लोकांना या ध’क्कादायक घटनेची माहिती मिळाली तेव्हा पो’लिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पुढाकार घेत पो’लिसांनी सासू आणि जावयाला आपल्या ताब्यात घेतले आणि शांततेचा भं’ग केल्याबद्दल त्यांचे चालान केले. हे प्रकरण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील भाऊकलां पो’लिस स्टे’शन परिसरातील एका गावातले आहे.

हे वाचा:   पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बे'ड'रू'म प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल..."रात्री पत्नी त्याच्याशी ल'ग'ट करत असताना तिचे लक्ष त्याच्या पायजमाकडे"

इथली एक महिला आपल्या मुलीच्या पतीच्या प्रेमात पडली. एकत्र होण्यासाठी सासू आणि जावई १० महिन्यांपूर्वी घरातून पळून गेले होते. परंतु या दोघांबद्दल नातेवाइकांनी पो-लिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती. पण १० महिन्यांनंतर दोघेही को’र्ट मॅ’रेज करून घरी परतले. घरी पोहोचताच सगळीकडे खळबळ उडाली. माहिती मिळताच पो’लिसांनीही पदभार स्वीकारला.

सासू आणि जावई दोघांनीही पो’लिसांसमोर एकत्र राहण्याची शपथ घेतली. जेव्हा हे प्रकरण वाढू लागले आणि हाय व्हो’ल्टेज नाटक होऊ लागले, तेव्हा पो’लिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि शांततेचा भं’ग केल्याबद्दल त्यांचे चालान केले. आता ही बाब गावात चर्चेत आहे. अशी विचित्र घटना गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. यामुळे कुटुंबीयांनी महिला व त्या युवकापासून दूरी ठेवली आहे. या दोघांबद्दल कुटुंबात संतापाचे वातावरण आहे.