ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त हा १ पदार्थ घ्या; मूळव्याध कायमचा बरा होईल तेसुद्धा फुकट.!

आरोग्य

सध्याच्या संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. या सगळ्या आजारांपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार सुद्धा करत आहे परंतु काही आजार असे असतात की ते जर आपण त्यांच्याकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर त्यांमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यातील एक आजार म्हणजे मु”ळ”व्या”ध”. मु”ळ”व्या”ध हा अत्यंत भयं”क”र आजार आहे आणि या समस्येमुळे व्यक्तीला अनेक वेदना सुद्धा सहन करावे लागतात.

या मु”ळ”व्या”धावर आपण अनेक वेगवेगळे उपचार करत असतो.अनेकदा डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला सुद्धा देत असतात तर तुम्हीसुद्धा मु”ळ”व्या”ध या समस्यांमुळे त्रस्त झाला असाल आणि डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असेल तर अशावेळी एकदा हा घरगुती उपचार करून पहा. या घरगुती उपचारामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल, चला तर मग जाणून घेऊया या घरगुती उपचाराबद्दल..

मु”ळ”व्याध बरा होण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार करत असतो आणि आज आपण उपाय करणार आहोत तो अत्यंत साधा सोपा व घरगुती आहे. हा उपाय करताना आपल्याला एक वनस्पती लागणार आहे आणि त्या वनस्पतीच्या बिया चा वापर करणार आहोत. ही वनस्पती आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते आणि या वनस्पतीचे नाव आहे कडुलिंब.

कडू लिंबाच्या झाडाला फळे येत असतील त्याला कडुलिंबाचे फळ असे म्हणत. हे फळ पिकल्यानंतर त्यामध्ये जी बी असते ते फळ आपण जर चॉकलेट प्रमाणे खाल्ले तरी आपल्या शरीरातील विविध आजार असेल तर ते पूर्णपणे दूर होतात व त्याचबरोबर मु”ळ”व्याध बरा होण्यास मदत होते. जर या बी आपण सकाळी चार ते पाच नियमितपणे खाल्ल्या तर आपल्या पोटातील अनेक समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात व तुमचे पो”ट साफ होत नसेल, पो”टामध्ये जंत निर्माण झाले असेल, तर हे जंत सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जातात.

हे वाचा:   हे आहेत बेहडा वनस्पतीचे औषधी उपयोग; फायदे ऐकून पायाखालची जमीनच सरकेल.!

कडुलिंबाच्या बिया आपल्याला बाजारामध्ये मेडिकल स्टोर तसेच आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतात. या बिया घरी आणल्यानंतर आपल्याला या बियांच्या आतील जो गर असतो तो उपायासाठी लागणार आहे. याच्यातील गर बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याच्या माध्यमातून त्यांची बारीक पावडर करून घ्यायचे आहे.

कडुनिंबाच्या बियांमध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी इन्फ्ला मेंट्री गुण असतात त्यामुळे आपल्या शरीरातील जी काही विषारी घटक असतात ते विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मु”ळ”व्याध असेल तर तो मु”ळ”व्याध बरा करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्यातील पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही या बियांची पावडर आणि थोडेसे मध घेऊन गोळी बनवली.

ही बनवलेली गोळी सकाळी उपाशी पोटी सेवन केली तरी तुम्हाला फरक जाणवतो. त्यानंतरचा दुसरा प्रकार म्हणजे आपण जी पावडर घेतलेली आहे त्या पावडर मध्ये आपल्याला कडुलिंबाचे तेल टाकायचे आहे.कडुलिंबाचे तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते किंवा जर तुम्ही कडुलिंबाचे तेल घरी बनवले असेल तरी ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित करून आपल्याला एका मातीच्या भांड्यामधे म्हणजेच मडक्या मध्ये टाकायचे आहे.

हे वाचा:   नवऱ्याला मि'ठी मारून झोपल्याने मिळतात हे लाभदायक फायदे.. जो’डप्यांनी आवश्य पहा.. यामुळे दोघांनाही या गोष्टीचा..

त्या मडक्याला खालच्या बाजूने छोटेसे छिद्र करायचे आहे त्यामध्ये एक वात टाकायची आहे जेणेकरून आपल्याला हे भांडे गरम करून त्याचे तेल मिळू शकेल. तेल निघाल्यानंतर आपल्याला एक चमचा मध्ये साखर घ्यायची आहे आणि चार ते पाच तेलाचे ड्रॉप टाकायचे आहे आणि हे आपल्याला सकाळी उपाशी पोटी सेवन करायचे आहे. या दोन्ही उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.असे काही दिवस केल्याने तुमची मु”ळव्या”धची समस्या पूर्णपणे दूर होणारच आहे पण त्याच बरोबर तुम्हाला पोटाचे विकार आहेत ते संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे पण हा उपाय अवश्य करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.