सिताफळ खाणाऱ्यांना मिळतील आश्चर्यकारक फायदे; हे १० आजार कधी होणारच नाहीत.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक फळ वेगळ्या हंगामानुसार उपलब्ध असतात. या फळांचे आपल्याला खूप सारे फायदे सुद्धा मिळत असतात. असे फळ हंगामानुसार खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व उपलब्ध होतात म्हणून या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे अत्यंत गरजेचे ठरते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका गुणकारी उपयोगी फळाबद्दल जाणून घेणार आहोत.

या फळाचे नाव आहे सिताफळ. सीताफळ हे आपल्या शरीरातील असंख्य समस्यांवर रामबाण औषध म्हणून ओळखले जाते. आपल्यापैकी अनेकांना के’सां’च्या समस्या असतात, के’ स गळत असतात, के’सां’मध्ये कोंडा निर्माण होत असतो, के’स पातळ झालेले असतात, टक्कल पडलेले असते अशा असंख्य समस्या वर सीताफळ उपयोगी ठरते. अनेकदा वातावरणातील बदलांमुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होऊ लागतात.

सर्दी ,खो,क,ला छातीमध्ये कफ साचू लागतो, अशा वेळी जर आपण सिताफळचे सेवन केले तर आपल्या छातीमध्ये साठलेला क’फ बाहेर पडण्यास मदत होतो त्याचबरोबर आपल्या हृ’दया’चे आरोग्य सुद्धा चांगले राहते. अनेकदा शारीरिक थ’क’वा जाणून आपले अंग ठणकत बसते.प्रचंड वेदना होत असतात अशावेळी जर आपण सीताफळाची सेवन केले तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत बाहेर फेका, सतत घाम येणे, तोंड येणे, पोटात जळजळ, हातपायाची आग होणे, अपचन गायब..

आपल्यापैकी अनेकांना पि’त्ता’चे समस्या वारंवार सिद्ध होत असते. सीताफळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील पि’ त्त पूर्णपणे बाहेर निघून जाते. सीताफळ मध्ये लोह आणि जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर फो’ ड येत असेल तर अशावेळी सीताफळाच्या पानांची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावले तर अजिबात फोड येत नाही त्याचबरोबर काळे डाग सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जातात.

जर तुम्हाला केसांच्या संदर्भात कोणतीही समस्या असतील तर अशा वेळी या बियांची पावडर बकरीच्या दुधामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून केसांना लावले तर केसांच्या अनेक समस्या नष्ट होतात परंतु हा उपाय करताना आपल्याला काळजी सुद्धा घ्यावी लागेल. जेव्हा आपण हा उपाय करू तेव्हा सिताफळ बियांची पावडर लावल्यानंतर केस आपल्याला कापडाच्या साह्याने बांधून ठेवायचे आहे.

हे वाचा:   महागडी औ'षधे सुद्धा या समोर काहीच नाही, रोज सकाळी खाल्ल्याने म्हातारपण येत नाही...शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही

याची पावडर डोळ्याला लागली तर डो’ळ्यां’ना जळून सुद्धा होऊ शकते म्हणून हा उपाय करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर या फळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व क उपलब्ध असल्याने आपल्या डोळ्यांच्या समस्या केसांच्या समस्या व क्वचित संदर्भातील ज्या काही समस्या असतात त्या पूर्णपणे मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होत असते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.