रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी गुपचुप करा राईचा हा एकच चमत्कारिक उपाय; आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही.!

अध्यात्म

आज आपण आपल्या लेखामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.आपल्या घरातील रई ही अत्यंत महत्त्वाची असते आणि या राई चा उपयोग करूनच आपल्या जीवनातील अनेक समस्या आज आपण दूर करणार आहोत.आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात, अडचणी वाढत असतात,गृह क्लेश वाढत असतात, घरामध्ये अचानक भांडणे होत असतात, कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतात ,या सगळ्या समस्यांवर आज आपण राई चा असा एक आगळावेगळा उपाय करणार आहोत ,जेणेकरून आपल्या जीवनातील सगळ्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही ग्रह आहेत त्या ग्रहांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. या सगळ्या ग्रहांचा सकारात्मक ऊर्जेमुळे किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आपल्या घरातील जी राई असते तर राईच्या माध्यमातून महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात त्यांचा जीवनावर विपरीत परिणाम सुद्धा होत असतो म्हणूनच अशा वेळी आपण राईचा उपयोग करून जीवनातील अनेक समस्या दूर करणार आहोत.हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका मातीच्या भांड्यामधे काही शाबुत राई किंवा राईची पाने असतील तर ते टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शनिवारच्या दिवशी या पाण्याच्या सहाय्याने आंघोळ करायची आहे.

हा उपाय आपल्याला फक्त शनिवारी करायचा आहे, असे काही दिवस केल्याने तुमचे दुर्भाग्य सौभाग्य मध्ये बदलून जाईल आणि तुमच्या जीवनात जे काही संकट असतील ते पूर्णपणे दूर होऊ लागतील. पाण्यामध्ये राई टाकून आंघोळ केल्याने आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णपणे दूर होऊन जाते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जणांना नजर लागत असते बहुतेक वेळा आपण जे कार्य करत असतो त्या कार्याला नजर लागते.

हे वाचा:   भोळ्या शंकराच्या या उपायाने कायमची पळून जाईल साडेसाती; घरात कायम पैसा टिकून राहील.!

आपण सुंदर दिसत असतो म्हणून अनेक जण आपल्याला नजर सुद्धा लावून पाहत असतात अशावेळी आपल्याला राईचा एक उपाय महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे हा उपाय करताना आपल्याला एक पिंपळाची काडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये सात राई टाकायचे आहे आणि त्यानंतर मिरची टाकून जळवायचे आहे आणि जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नजर लागलेली आहे अशा व्यक्तीच्या अंगावर सात वेळा फिरवायची आहे असे केल्याने त्या व्यक्तीला नजर दोष झालेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली असेल ती नजर निघण्यासाठी मदत होते.

बहुतेक वेळा आपण अनेक कार्य करत असतो, ते कार्य करत असताना अनेक अडचणी येत असतात. कार्य पूर्ण होता होता त्यामध्ये संकटे येत असतात आणि कार्य बिघडून जाते ते पूर्ण होत नाहीत असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर दर गुरुवारी राई चे दान करा. असे दान केल्याने तुमच्या कार्यामध्ये अडथळे येत असतात ते पूर्णपणे दूर होत असतात.

हे वाचा:   घरात चिंचुद्री येण्याचे काय असतात संकेत..शुभ की अशुभ घडणार ! बघा यामुळे घरात काय होवू शकते..

तर हे दान करत असताना आपल्या मनोभावे मनामध्ये जी काही प्रार्थना ऐवजी काही इच्छा आहे ते आपल्याला व्यक्त करायची आहे आणि प्रेमळ मनाने गुरुवारच्या दिवशी आपल्याला राईचे दान करायचे आहे असे केल्याने तुमच्या कार्यामध्ये अडथळे जर येणार असतील तर ते पूर्णपणे दूर होऊन जातात व यामुळे तुमचे जीवन सुद्धा सकारात्मक होण्यास मदत होते.

जर तुमच्यावर कर्ज भरपूर प्रमाणात झाले असतील ,कर्ज काही केल्या फिटत नसेल तर अशावेळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभे राहून पूर्वेकडे तोंड करून दोन्ही हातांमध्ये राई घ्यायची आहे आणि उजवा हात डावीकडे करून डावा हात उजवा कडे करून अशाप्रकारे दोन्ही साईटला आपल्याला ती राई फेकून द्यायची आहे आणि घरामध्ये पुन्हा यायचं आहे पण घरात येताना आपल्याला घराच्या उंबरठ्यावर एक राईचा दोन मुखी दिवा लावायचा आहे असे केल्याने तुमच्या जीवनात जर कर्ज असेल तर ते कर्ज पूर्णपणे रिक्त होऊन जाईल आणि भविष्यात कधीच कर्ज डोक्यावर होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.