मूळव्याधचा त्रास आहे.? मग हा उपाय एकदा नक्की कराच; मुळव्याधासोबत हे २ आजार मुळापासून करतील नाहीसे.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे फुले फळे असतात, वेलीसुद्धा वेगळ्या प्रकारचे असतात. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. प्रत्येक फूल त्याचे वैशिष्ट्य हे आपल्यासाठी काही ना काही वरदान ठरलेले आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एका फुला विषयी व त्याच्या वेला विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही वेल आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील असंख्य व्याधी आजार दूर करण्यासाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वेल उपलब्ध असतात त्यातीलच एक वेल म्हणजे गणेश वेल. गणेश वेल ही आपल्या आजूबाजूला अनेकदा बागेमध्ये सहज उपलब्ध असते. या वेलीला लाल रंगाचे फूल येते. हे दिसायला अत्यंत आकर्षक असते. हे लाल रंगाचे फूल आपण श्री गणेशाला अर्पण करत असतो परंतु आपल्यापैकी अनेकांना या फुलाचे औषधी गुणधर्म माहिती नसल्याने त्याचा फक्त आपण पूजेमध्ये उपयोग करत असतो म्हणूनच आज आपण या गणेश वेलीबद्दल व त्याच्या फुला बद्दल औषधी गुणधर्म काय काय असतात, हे सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि या फुलाचा व वेलीचा उपयोग आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी करणार आहोत.

या फुलाच्या सहाय्याने शरीरातील असंख्य आजार दूर केले जातात म्हणजेच मुळव्याध, फिशर, सर्दी-खोकला-ताप कॅन्सर जर तुम्हाला साप चावला असेल तर त्याचे विष घालवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. जर तुम्हाला मुळव्याध फिशर छातीमध्ये वेदना होत असतील तर अशा वेळी गणेश वेलीचे पाच ते सहा फुले आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट बनवून रोज सकाळी पेस्ट सेवन करायचे आहे असे केल्याने तुमचा मुळव्याध फिशर व छाती मध्ये होणाऱ्या वेदना पूर्णपणे बऱ्या होऊन जाणार आहेत.

हे वाचा:   उपाशीपोटी दोन पाकळ्या खा आणि चमत्कार बघा; ताकदवान शरीर, रांजणवडी, कंजेकटीवायटीस होतील नाहीसे.!

जर आपल्या छाती मध्ये भरभर प्रमाणामध्ये वेदना होत असते अशा वेळी या वेली च्या पानांचा रस एक ग्लासभर रोज सकाळी प्यायला हवा. जर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झालेली असेल व शरीरावर ही कोणत्याही भागावर सूज आली असेल तर अशावेळी या फुलांची किंवा पानांची पेस्ट बनवून जर आपण त्या प्रभावित जागेवर लावली तर जखम लवकर भरते व सूज कमी होण्यासाठी मदत होते.

या फुलांमध्ये अँटीबॅक्टरियल तसेच अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरावरील जखम लवकर भरून जाते त्याचबरोबर या पानांमध्ये किंवा फुलांमध्ये असे काही गुणधर्म उपलब्ध असतात जी आपल्या जखमेमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ देत नाही त्याच बरोबर पू सुद्धा होऊ देत नाही.

जर तुम्हाला साप चावला असेल तर अशा वेळी तीन ते चार फुलांचा रस दिवसभरातून तीन वेळा प्यायला दिला तर आपल्या रक्तामध्ये जे विष मिसळलेले असते त्याचा प्रभाव कमी होतो आणि विषाचा विशिष्ट परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर जास्त प्रमाणात होत नाही पण हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा तेवढाच महत्वाचे आहे.

हे वाचा:   फक्त हे छोटेसे झाड घरात लावा, घरातील सर्व विषारी घटक शोषून घेईल; ऑक्सिजन राहील १००% शुद्ध.!

जर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅन्सर झालेला असेल किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट पेशी निर्माण झाले असेल तर आठवडाभर दोन ते तीन वेळा ह्या फुलांचा रस सेवन करणे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे ठरते. या रसाचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते.

जर तुम्हाला अल्सर झालेला असेल किंवा आतड्यांमध्ये अल्सर होण्याचे चिन्ह दिसत असेल तर अशा वेळी आपण या फुलांचा रस किंवा फुलांचा काढा जरी प्यायला तरी कोणत्याही प्रकारचा अल्सर असेल तर तो बरा होण्यासाठी मदत होत असते अशा प्रकारे हे गणेश वेल व त्याचे फूल आपल्या शरीरासाठी अनेक आजारांसाठी रामबाण उपाय करते जर तुमच्या आजूबाजूला ही वेल व हे फुल जर दिसले त्या फुलाचा अवश्य वापर करा आणि आपल्या आरोग्य जपा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.