मासिक पाळीत महिलांना हा त्रास होत असेल तर करा हा घरगुती रामबाण उपाय.!

आरोग्य

अनेकदा महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान अंगावरून जात असते. बहुतेक वेळा मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव जास्त प्रमाणात बाहेर पडतो, अशा वेळी आजच्या लेखा मध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या मासिक पाळीच्या संदर्भात ज्या काही समस्या असतात त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत.

बहुतेक वेळा महिलांना पाळी ही वीस-पंचवीस दिवसाच्या आत येऊ लागते अशा वेळी भरपूर प्रमाणात मध्ये रक्तस्राव होतो. कधी कधी महिलांना वेळेवर पाळी येते परंतु भरपूर रक्तस्त्राव होत असतो, काही महिलांना पाळी उशिरा येत असते वीस ते चाळीस दिवसांत पाळी येत असते आणि रक्तस्त्राव सुद्धा भरपूर होत असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये रक्तस्त्राव हा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वाहत असतो.

शरीरातील रक्त स्त्राव बाहेर पडण्यासाठी कारण सुद्धा वेगवेगळी असू शकतात. अनेकदा गर्भाशयामध्ये गाठी निर्माण झाल्यामुळे सुद्धा रक्तस्त्राव भरपूर प्रमाणात होत असतो. बहुतेक वेळा रक्तस्त्राव होण्याची कारणे वेगळी सुद्धा असू शकतात. अनेकदा हार्मोन्स बदल यामुळे सुद्धा अनेक महिलांना पाळी मध्ये त्रास होत असतो किंवा त्यांच्या अंगावर जात असते, अशा वेळी जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यांनी जो सल्ला दिलेला आहे त्यानुसार औषधोपचार करण्यास सुद्धा गरजेचे आहे त्यानुसार आपण काही उपाय घरगुती सुद्धा करू शकतो आणि घरगुती उपाय चा सुद्धा आपल्याला फरक पडू शकतो.

हे वाचा:   फक्त हे दाणे खा, ७ दिवसांतच पोटाची व कमरेवरची चरबी बर्फासारखी वितळून जाईल.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दूर्वा वापरायचे आहेत. दूर्वा आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातो त्याच बरोबर मंदिराच्या आजूबाजूला फुल वाल्यांकडे दूर्वा सहज उपलब्ध होतो.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दुवा आपल्याला बाजारामध्ये सहजरीत्या मिळतो त्याचबरोबर दुर्वाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे गुणधर्म मानले गेलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुर्वाच्या तीन ते चार जोड्या घ्यायचे आहेत आणि त्या पाण्याने स्वच्छ करून त्याची पेस्ट बनवायचे आहे आणि ती पेस्ट एका कापडामध्ये टाकून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आपल्याला उपाशीपोटी सकाळ दुपार संध्याकाळ हा रस सेवन करायचा आहे ,असे फक्त आपल्याला तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे.हा उपाय केल्याने तुमच्या शरीरांमध्ये , पोटामध्ये उष्णता निर्माण झालेली आहे त्यामुळे रक्तस्त्राव भरपूर प्रमाणामध्ये होत आहे.

हे वाचा:   डाळिंबाच्या सालीला कचरा म्हणून फेकण्याची चूक करू नका; या सर्व गोष्टीमध्ये होतो त्यांचा उपयोग.!

अशा वेळी आपल्या पोटाला थंड करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो त्याचबरोबर आपल्या नाकामध्ये दोन दोन थेंब सुद्धा टाकू शकता जेणेकरून आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. हा उपाय तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान करायचा आहे. जेव्हा तुम्हाला रक्तस्त्राव भरपूर प्रमाणामध्ये होत आहे व त्याचबरोबर अंगावर भरपूर प्रमाणावर जात आहे अशा वेळी हा उपाय करायचा आहे.हा उपाय केल्याने तुम्हाला त्वरित लाभ मिळणार आहे त्याचबरोबर हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला असल्यामुळे त्याचा तुमच्या शरीराला कोणत्या प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.