अशा भाज्या खाण्याचे फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकेल; जरा सुद्धा पोट दुखणार नाही.!

आरोग्य

दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ खात असतो. अनेक वेळा भाजीपाला खात असताना सुद्धा आपण रासायनिक द्रव्य पदार्थ युक्त असे अन्न खात असतो परंतु याचा शरीराला अनेकदा विपरीत परिणाम सुद्धा होत असतो. आपल्या आजूबाजूला अशा काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपण फारसे लक्ष देत नाही.

आयुर्वेदिक गोष्टींचा जर आपण दैनिक आहारामध्ये समाविष्ट केला तर आपल्याला खूपच फायदा होणार आहे म्हणून अशाच एका आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या भाजीचा आपण आज महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. ही भाजी आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे तिचे उपयोग सुद्धा खूपच आहे, चला जाणून घेऊया ती नेमकी भाजी कोणती आहे.

या भाजीचे नाव आहे विठ्ठलाचे फळ. या भाजीला विठ्ठल यांनी खाल्ले होते म्हणून याला नाव विठ्ठलाची भाजी फळ असे म्हटले जाते. जेव्हा एकादशी असते तेव्हा ही भाजी खाऊन उपवास सोडला जातो. ही भाजी खाल्ली तर आपल्याला जर पोटाच्या समस्या असेल तर त्या समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर ही भाजी खाल्ल्याने आपल्याला कावीळ सुद्धा होत नाही आणि एकदा कावीळ झाली की आपण वेगवेगळे उपाय करत असतो परंतु जर कावीळ कमी होत नसेल तर अशा वेळी ही भाजी खाल्ल्याने काविळ लवकर उतरते.

हे वाचा:   जपानी लोक इतके दीर्घायुषी कसे जगतात..यामागील रहस्य जाणून आश्चर्य वाटेल...तुम्ही देखील या गोष्टी करून १०० वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकता..

अनेकदा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पित्त होत असते, असे भरपूर झाल्यामुळे तोंडातून आंबट पाणी बाहेर पडत असते, अनेकदा मळमळ होणे ,डोकेदुखी, उलटी यासारख्या समस्या सुद्धा आपल्या त्रास देत असतात अशा वेळी जर आपण ही भाजी खाल्ली तर आपला पित्ताचा त्रास आहे तो पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.

ही भाजी बाजारात सहज उपलब्ध असते परंतु ही बाजी आठशे ते हजार रुपये किलोग्राम या दराने उपलब्ध असते. या भाजीला वाघोटे या नावाने सुद्धा ओळखले जातात. बहुतेक वेळा शरीरामध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळे आपल्या हातापायांना मुंग्या येते ,हात पाय गरम होतात अशाने आपण या भाजीचा पाला खाल्ला तर लगेच आपल्याला फरक जाणवतो. ही भाजी दुर्मिळ असल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये महाग दरामध्ये उपलब्ध असते परंतु या भाजीचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा तेवढेच दुर्मिळ आहेत म्हणून ही भाजी अवश्य खा.

हे वाचा:   फक्त रात्री घ्या ही वस्तू सकाळी पोट धुतल्यासारखं साफ होईल; सर्व गोळ्या आणि चूर्ण फेकून द्याल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.