दूधात मिक्स करा हा रस; कसलाही मुळव्याध 3 दिवसात घालवा, सकाळपर्यंत पोटही होईल पूर्ण साफ.!

आरोग्य

मुळव्याधा कोणताही प्रकारचा असू द्या हा उपाय केल्याने तुमचा मूळव्याध लवकर बरा होणार आहे. मूळव्याध झाला की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ लागतो. अनेकदा आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला सल्ला दिला जातो पण आपल्याला ऑपरेशन चे नाव काढताच आपल्याला टेन्शन घेऊन जाते म्हणूनच ऑपरेशन करण्यापूर्वी हा घरगुती उपचार अवश्य करून पाहा.

अनेकदा शौचेच्या जागेवरून रक्त येणे, सूज निर्माण होणे यालाच आपण मुळव्याध असे म्हणत असतो. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात.एक रक्ताचा असतो तर दुसरा सुका असतो. मुळव्याध हा प्रामुख्याने चुकीच्या पद्धतीने आणि वेळेवर न जेवल्यामुळे सुद्धा अनेकदा होत असतो.

अनेकदा जेवण योग्य पद्धतीने असल्यामुळे सुद्धा त्रास होतो व त्याचबरोबर शरीरामध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळे सुद्धा मुळव्याध होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाचे पाने घ्यायचे आहेत.

जास्वंदाची पाने आपल्या शरीरासाठी खूपच चांगले ठरतात त्यानंतर ही पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा घटक लागणार आहे त्याचे नाव आहे गुलबक्षी च्या झाडाचे पान. आपल्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये सहज उपलब्ध होत असते त्याचबरोबर या झाडाला काळया रंगाच्या बिया सुद्धा येत असतात. पांढरा जास्वंदाची पाच पाणी व गुलबक्षी चे पाच पाने आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि त्यांचा रस काढायचा आहे.

हे वाचा:   फक्त याचा 1 तुकडा पाण्यात मिक्स करा; जुनी गुडघेदुखी, टाचदुखी होईल बंद, दवाखान्यात जायची गरजच नाही भासणार.!

हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील जो मळ आहे तो बाहेर निघण्यास मदत होत असते त्याचबरोबर या पानांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडण्यास मदत होत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दोन चमचे रस काढायचा आहे.

एकदा का ती पाने खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतल्या नंतर सुती कापडाच्या साह्याने रस काढायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक वाटीभर दूध लागणार आहे आणि त्या वाटीमध्ये दोन चमचा हा रस आपल्याला टाकायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला ही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे ते म्हणजे हा उपाय करत असताना दिवसभरात मिरचीचे सेवन अजिबात करू नये.

हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोनदा करू शकतात परंतु हे रस युक्त दूध प्यायला तनंतर आपल्याला अर्धा-एक तास काहीच खायचे नाही आहे .अशा प्रकारे जर आपण पंधरा वीस दिवस हा उपाय सातत्याने केला तर आपल्या मुळव्याधाच या समस्या लवकरच दूर होतील आणि ऑपरेशन करण्याची वेळ सुद्धा येणार नाही. हा उपाय घरगुती असल्याने त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा नाही आहे.

हे वाचा:   कडिपत्त्याची ४-५ पाने वापरा आणि चार दिवसांत केस गळती त्वरित थांबेल, कसे घनदाट करणे घरगुती उपाय..केस काळेभोर..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.