मरण पावलेल्या व्यक्तीचे कपडे घालावेत की नाही.? मरण पावलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय घडते.?

अध्यात्म

आपल्या या हिंदू धर्म संस्कृती मध्ये जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या व्यक्तीचे सर्व वस्तू त्याच्यासोबत दिल्या जातात. त्या व्यक्तीच्या प्रिय वस्तू व तो व्यक्ती ज्या वस्तू वापरत होता त्या सगळ्या वस्तू त्या व्यक्तीसोबत दिल्या जातात आणि अग्नी दान देताना त्या दहन केले जातात. या गोष्टींमध्ये एक हेतू असतो की त्या वस्तू मागे त्या व्यक्तीच्या आत्मा परत येऊ नये म्हणून या वस्तू त्या व्यक्तीसोबत दिल्या जातात.

अनेकदा असे घडते की मृत झालेल्या व्यक्तीचे काही वस्तू यांची अचानक हालचाल होऊ लागते, विचित्र भास होऊ लागतात, अचानक दरवाजाची कडी वाजत असते. अनेक वेगवेगळ्या हालचाली होऊ लागतात, अशा वेळी आपण घाबरून जातो अनेकदा एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचं कार्य झाल्यानंतर वापरत असतो.

त्या व्यक्तीच्या वस्तू वापरात आणल्या जातात कारण की काही सुरुवातीचे दिवस मध्ये त्या व्यक्तीची जी काही इच्छा आत्मा असते ती त्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये जोडलेली असते असे मानले जाते. म्हणून त्या कपड्यांमध्ये त्या व्यक्तीची उर्जा असते ती उर्जा हळूहळू बाहेर पडत असते म्हणून काही दिवस ती व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीचे कपडे अजिबात घालू नये कारण की त्या कपड्यांमध्ये व त्या वस्तूंमध्ये त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते.

हे वाचा:   पिठाच्या डब्यात ठेवा या खास गोष्टी; घरातील आर्थिक संकट कायमचे होईल नाहीसे.!

एखाद्या व्यक्तीला आपला वर काही चुकीच्या गोष्टी करायच्या असतात म्हणजेच करणी करायची असते अशावेळी ती व्यक्ती आपले केस व नको याचा वापर करत असतेस पण त्या व्यक्तीला जर आपली कोणतीच वस्तू सापडली नाही तर अशा वेळी ती व्यक्ती आपल्या कपड्याच्या सहाय्याने आपल्यावर वाईट प्रयोग करू शकते. कारण त्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा सामावलेली असते आणि त्या कंपन्यांच्या मदतीने आपण वाईट सवयी मध्ये व वाईट जाळ्यामध्ये अडकू शकतो.

अनेकदा आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे कपडे घालतो तेव्हा आपण त्या व्यक्ती सारखी बोलू लागतो वागू लागतो, विचार करू लागतो आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो म्हणूनच अनेकदा आपल्याला मृत व्यक्तीचे कपडे न घालण्याचे सल्ले दिले जातात कारण की त्या व्यक्तीच्या कपड्यांमध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा ही वर्ष भर असते म्हणूनच त्या व्यक्तीच्या वर्ष श्रद्धा नंतरच आपल्याला त्या कपड्यांचे परिधान करायला हवे.

हे वाचा:   लांडी लबाडीने २ नंबर चा पैसा मिळणाऱ्यांचा शेवट कसा होतो.? सत्य जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.