देवघरातील कळसावरील नारळाला तडा गेला तर येऊ शकते भयंकर संकट. आधीच व्हा सावधान.!

अध्यात्म

आज आपण आपल्या लेखांमध्ये एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत ,ती माहिती म्हणजे आपल्या देवघरातील कळसावर नारळ फुटला किंवा त्याला तडा गेला तर त्याचा अर्थ काय असतो याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हिंदू धर्म शास्त्रामध्ये नारळाला कल्पवृक्ष मानले गेलेले आहे. नारळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर नारळ याचा ऊपयोग शुभकार्य मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो.

हिंदू परंपरेनुसार नारळ हे सौभाग्याचे व मंगलतेचे प्रतीक आहे. आपण आपल्या जीवनातील प्रत्येक शुभ कार्यामध्ये म्हणजेच घराचे पूजन, उद्घाटन ,गृहप्रवेश दुकानाचे उद्घाटन किंवा एखादी नवीन वस्तू विकत घेतली असेल अशा वेळी मंगल त्याचं प्रतीक म्हणून आपण नारळ फोडत असतो त्याचबरोबर आपण अनेकदा देवघरामध्ये कळसाची स्थापना करत असतो आणि त्या कळस वर नारळ स्थापित करत असतो. आपल्या देवघरातील नारळ हे माता महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

देवघरातील नारळ जसजसे वाढत जाते त्याच बरोबर आपल्या घरात माता महालक्ष्मीचा वास सुद्धा वाढत जात असे मानले जाते. आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते. आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होऊ लागते आणि आपण यशाच्या उंच उंच शिखरावर पोहोचलो लागतो परंतु अनेकदा असे होते की आपल्या देवघरातील नारळाला तडा जातो हा सुद्धा एक संकेतच आहे.

हे वाचा:   घरात लावा हा 1 फोटो रात्रीत नशीब बदलेल; नशीब भाग्य साथ देत नसेल तर करा हा उपाय.!

असे झाल्यावर आपण अनेकदा घाबरतो आणि आपल्या मनामध्ये विविध शंका निर्माण होऊ लागतात आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्या नारळाला तडा अचानक का गेले असतील बरं… परंतु अशावेळी घाबरण्याची अजिबात गरज नाही याचा अर्थ असा होतो की आपल्यावर खूप मोठे संकट येणार होते परंतु नारळाच्या तड्याच्या स्वरूपामध्ये ते संकट दूर झालेले आहे असे याचा अर्थ होतो.

आपल्यावर किंवा आपल्या घरातील एखाद्या सदस्यावर खूप मोठे संकट येणार होते ते संकट ठेवले आहे म्हणून नारळावर तडा गेलेला आहे असा याचा अर्थ होतो. अनेकदा वाईट विचारांचे लोक आपल्यावर तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये काही विधी करणीबाधा करण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळेस सुद्धा नारळाला तडे जाण्याची शक्यता होऊ शकते.

हे वाचा:   जीवनात या 2 गोष्टी नक्की करा; गरिबी तुमच्या जवळ पण येणार नाही.!

आणि आपल्या कुटुंबावर येणारे संकट या नारळावर येते म्हणूनच या नारळाला तडा जातो मग तुमच्या घरात असा नारळ असेल किंवा त्या नारळाला तडा गेला असेल तर ते नारळ एका तलावांमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. तडा गेलेला नारळ आपल्या घरामध्ये ठेवू नका व त्याचे सेवन सुद्धा करू नका अशाने विपरीत परिणाम तुमच्या वर होऊ शकते म्हणूनच जर तुमच्या देवघरातील नारळाला तडा गेला असेल तर त्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आणि अनेक संकटांपासून तुमची सुटका करून घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.