जेवणाआधी घ्या फक्त हा १ पदार्थ; शरीरातील उष्णता,थकवा गायब होऊन शरीर निरोगी आणि बलवान राहील.!

आरोग्य

अनेकदा आपल्याला शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असतो. स्टॅमिना कमी असतो त्याचबरोबर शरीरामधील उष्णतेचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. अनेकदा आपल्याला उष्णतेचा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत असतो आणि त्यांत हाताची साले निघत असतात, अनेकांना तोंडा मध्ये छाले येत असतात त्याच बरोबर तुम्हाला अशक्तपणा नेहमी जाणवत असेल किंवा आणि पुरुषांना वीर्य संबंधित काही समस्या असतात, लघवीद्वारे वारंवार वीर्य बाहेर पडत असेल, शुक्राणुंची कमतरता यासारख्या समस्येवर हा उपाय अतिशय रामबाण ठरणार आहे. म्हणूनच तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची उष्णता असेल तर ती उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

जर तुम्हाला हाडे संबंधित काही समस्या असतील पाठ दुखी ,सांधेदुखी, गुडघेदुखी या दुखीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय गुणकारी ठरतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो, त्या पदार्थाचे नाव आहे गहू. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गव्हाचे दूध लागणार आहे.

यासाठी आपल्याला काही गहू किंवा एक वाटी भर गहू त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून रात्रभर भिजवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर रात्रभर भिजवून झाल्यानंतर गहू सकाळी वाटून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे दूध काढून घ्यायचे आहे. हे गव्हाचे दूध अतिशय शीतल मधुर ,बलवर्धक, धातुवर्धक असतात म्हणून शरीराला खूप सारे फायदे आहेत. यामध्ये प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम व वेगवेगळे विटामिन सुद्धा उपलब्ध असतात त्याचबरोबर गहुला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठे स्थान देण्यात आलेले आहे याच्या अंगी असणारे गुणधर्मामुळे आपले अनेक रोग सुद्धा बरे होत असतात.

हे वाचा:   स्त्रियांनी ग’र्भवती होण्यासाठी खा, फक्त हा एक पदार्थ..स्त’नाचा ढिलेपणा निघून जाईल..महिलांसाठी वरदान आहे !

अनेकदा आपण गव्हाण अंकुर सुद्धा उपयोग वेगवेगळ्या उपयोगासाठी करत असतो. अशा पद्धतीने आपल्याला एक वाटीभर गव्हाचे दूध काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे, त्याचे नाव आहे खडी साखर. खडीसाखर मध्ये अनेक अशी औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या रक्तातील साखर सुद्धा अनेकदा नियंत्रणात असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जाड खडीसाखर वापरायची आहे व त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे.

खडीसाखर खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते व आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जिरे यासाठी आपल्याला जिऱ्याची पावडर करून घ्यायची आहे. जिरामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यानंतर हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि रोज सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण प्यायचे आहे.

हे वाचा:   ब्रह्मकमळ दुर्मिळ वनस्पती चे हे अद्भुत उपचार फायदे जाणून व्हाल तुम्हीसुद्धा थक्क.!

अशा पद्धतीने जर आपण अकरा दिवस हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये आवश्यक ते बदल तुम्हाला पाहायला मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील स्टॅमिना वाढणार आहे त्याचबरोबर हा उपाय धातुवर्धक ,शुक्राणू व बलवर्धक असल्याने आपल्या शरीराला त्याचा खूपच असा महत्त्वाचा फायदा होतो. हा उपाय फक्त गर्भवती महिलांनी करू नये बाकी अन्य सगळ्यांनी केले तरी चालेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.