सोमवारी रात्री झोपताना इथे लावा १ दिवा; सर्व कटकटी त्रास समस्या होतील नष्ट.!

अध्यात्म

आपल्या घरामध्ये रात्री इथे झोपताना लावा एक दिवा. घरामध्ये कटकट होत असतील, घरातील लोक एकमेकांसोबत भांडण करत असतील घरामध्ये सातत्याने वाद होत असतील तरी या सारख्या समस्येवर उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखामध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील वाद कटकटी संपून जातील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती लाभेल.

जर आपल्या घरामध्ये सातत्याने भांडण होत असेल वाद-विवाद घडत असतील तर अशा घरामध्ये माता महालक्ष्मी राहाणे पसंत करत नाही म्हणून ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी राहत नाही. अशा घरामध्ये सुख शांती जास्त काळ टिकत नाही. माता महालक्ष्मी यांचे वास्तव्य आपल्या घरासाठी खूपच चांगले ठरते म्हणूनच प्रत्येकाने संयम बाळगायला हवा.

प्रत्येकाने एकमेकाचे म्हणणे ऐकून घ्यायला हवा. प्रत्येकाने दुसऱ्या बद्दलचा आदर आपल्या मनामध्ये बाळगायला हवा असं केल्यावर वेगळे उपाय करण्याची गरज आपल्याला भासणार नाही परंतु आपण अनेकदा असे पाहतो की प्रत्येक जण आपला मोठेपणा मिरवण्यासाठी दुसऱ्याचे ऐकून घेत नाही. स्वतःची खरे करत असतो यामुळे अनेकदा भांडणे होतात म्हणूनच ज्योतिषशास्त्रातील असा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे तो तुम्ही अवश्य करा. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे.

हे वाचा:   सोमवारी चुकूनही खाऊ नये ही 1 वस्तू नाहीतर लागते महापाप; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. ज्या पद्धतीने आपण देवघरामध्ये दिवा लावतो त्याच पद्धतीने आपल्याला हा उपाय करण्यासाठी दिवा लावायचा आहे. जिथे आपण पाणी भरतो त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता परंतु मोहरीचे तेल अतिशय लाभदायक मानले जाते.

जर तुमच्याकडे मोहरीचे तेल असेल तर या तेलाने हा दिवा अवश्य लावा कारण की या मोहरीच्या तेलाने केलेले उपाय लवकर सिद्ध होतात असे ज्योतिष शास्त्र मानते. हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये धन, शांती वैभव संपदा वेगवेगळ्या मार्गाने लवकरच येईल. आपल्या घरातील वाद कटकटी संकटे लवकर संपणार आहेत.

हे वाचा:   घरामध्ये इथे लावा एक कापूर; मिळेल कोणत्याही प्रकारचे अचानक धन.!

हा उपाय आपला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे ज्या पद्धतीने आपण देव पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील ज्या काही संकट वाद-विवाद समस्या आहेत त्या लवकर नष्ट होऊन जातील आणि त्यांचे आयुष्य सुखमय होईल आणि हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.