याचा फक्त अर्धा कप घ्या..प्रचंड वी’र्य वाढ, जो’श रात्रभर कायम..थकवा अशक्तपणा कायमचा दुर..एकदा पहाच

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, हे दुध गायीचेही नाही आणी म्हशीचेही नाही तर हे एका धान्यापासून बनलेले दुध आहे. हे दुध स्त्री व पुरुष यांच्या सर्व लै गि क सम’स्या दूर करते. त्याचप्रमाणे अनेक रो’गांवर देखील उपयोगी आहे. तर मित्रांनो ही माहिती अतिशय उपयुक्त आहे यासाठी तुम्ही हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा. कारण याची आजच्या या काळामध्ये खूप गरज आहे.

मित्रांनो आपण सामान्यपणे दिवसभर काम करत असताना आपल्याला थकवा येतो त्याचप्रमाणे, या धावपळीच्या काळात श-रीरास आवश्यक पुरेसे घटक मिळत नाहीत. गरज नसताना अनेक गोष्टींचा ता’न आपण नेहमी घेत असतो. आणी कामावरुन आल्यानंतर असे वाटते की काहीच करायला नको फक्त आराम करावा. हा थकवा कमी करण्यासाठी तसेच,

आपली ताक’द कमी झाली असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी हे दुध अत्येंत उपयुक्त आहे. काही पुरूषांच्या बाबतीत १ वेगळी सम’स्या असते ती म्हणजे शु क्रा णूं ची कम’तरता शु क्रा णू कमी होणे याला स्प’र्म का’उंट ले’स असे देखील म्हणतात. यामुळे मुल होण्यास अडचणी येतात. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये E जी’वनस’त्वाचे कम’तरता असेल तर,

वां’जपणा मि’सकरेज आणी मा’सिक पा’ळी वेळेवर न येणे या सम’स्या येतात. या सर्व सम’स्यांसाठी आजचा उपाय अत्येंत गुणकारी असून. हा उपाय घरच्या घरी करण्यासारखा सोपा आहे. या उपायासाठी आपल्याला जो पहिला पदार्थ लागणार आहे तो प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो. आणी हा आहे गहू. मित्रांनो साधारणतः ३० ग्रेम गहू एकवेळच्या उपायासाठी लागणार आहेत.

हे वाचा:   उन्हाळीसाठी करा हे घरगुती उपाय..2 मिनिटांत आराम मिळेल, जळजळ त्रास त्वरित थांबेल ! आजच जाणून घ्या

तर मित्रांनो गहू आणी गव्हाचा कोंडा यामध्ये सर्वात जास्त E जी’वनस’त्व घटक आसते. E जी’वनस’त्व म्हणजेच टोको’फि’रॉल, याला वां’जपणा प्रतिबं’ध घटक असे नाव देण्यात आले आहे. यावरूनच तुम्हाला समजेल की वां’जपणा प्रतिबं’धक म्हणजेच वां’जपणा दूर करणारा घटक हा सर्वात जास्त गव्हामध्ये असून, गहू आणी गव्हाचा कोंडा यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो.

मित्रांनो आपल्याला या उपायासाठी प्रथम साधारणतः अर्धा ग्लास पाणी लागणार आहे. या पाण्यामध्ये आपल्याला हे ३० ग्रेम गहू संध्याकाळी भिजू घालायचे आहेत. आणी सकाळी पूर्णपणे भिजल्याच्या नंतर याचा वापर करायचा आहे. पूर्वीच्या काळी याच गव्हांना ३ ते ४ दिवस भिजू घालून त्यापासून चिक बनवला जायचा आणी चिकाच्या कुरड्या बनवल्या जायच्या.

आज पण करड्या बऱ्याच लोकांना माहित आहे आणी बरेच जन याचा वापर करतात. कारण यामधून मिळणारे टो’कोफि’रॉल आणी हे टो’कोफि’रॉल प्रत्येकाला मिळावे म्हणून हा जो चिक आहे हा चीक अत्येंत उपयुक्त असून हा चिक आहारात नक्कीच वापर करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी हे गहू पूर्णपणे भीजल्यानंतर फुगतात. आणी याचे जे दुध आहे ते दुध निघण्यासाठी हे गहू तयार होतात.

हे गहू भिजल्यामुळे यातील जे E जी’वनस’त्व किंवा टो’कोफि’रॉल आहे, हे श-रीरात चांगल्या प्रकारे शो’षले जाते. श-रीरातील र’क्त वाहि’न्यांमध्ये र’क्ताभि’सरन चांगल्या प्रकारे वाढते. गरजू स्ना’युंना जास्त प्रमाणात र’क्त पुरवठा होतो. त्यामुळे स्ना’यूंची जी कार्यक्षमता आहे ती पूर्णपणे वाढते. र’क्ताच्या गाठी विरघळतात. आणी र’क्ताच्या गाठी पुन्हा होत नाहीत.

हे वाचा:   हे एक पान कोणतीही गाठ वितळवते; कसलाही मूळव्याध या तेलाने होईल झटक्यात बरा.!

त्याचप्रमाणे हे दमा, हृ’दय वि’कार, संधी’वात यासाठी अत्येंत उपयुक्त असते. सर्वात महत्वाचे म्हणजे पुरूषांमध्ये शु क्रा णूं ची जी कम’तरता असते ती वाढवण्याच काम हे टो’कोफि’रॉल करते. स्त्रियांमध्ये लै गि क हा’र्मो’न्सचे संरक्षण करण्याचे जे काम आहे ते हे जी’वनस’त्व करते. म्हणून जेव्हा आपण पोळ्या बनवतो तेव्हा गव्हाचा कोंडा कधीही काढू नये.

त्याच्या कोंड्यासह पोळ्या बनवल्या पाहिजेत. हे जे गहू आहे ते तुम्ही मिक्सरच्या सहायाने बारीक वाटून घ्यायचे आहे. आणी हे वाटताना यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे. जेणेकरून याचे आपल्याला दुध काढता येईल. हे मिश्रण बारीक वाटून घेतल्यानंतर याचे दुध आपल्याला गा’ळणीच्या सहायाने काढून घ्यायचे आहे. आणी ते आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

मित्रांनो यामध्ये आपल्याला अजून १ घटक वापरायचा आहे तो म्हणजे गुळ. मित्रांनो याअगोदर देखील आम्ही लै गि क सम’स्यांवर शतावरी पावडरचा देखील लेख या पेजवर टाकला आहे ते देखील पाहून घ्या. त्याचा पण परिणाम खूप चांगला आहे. आता या गा’ळल्याल्या दुधामध्ये जो आपल्याला गुळ टाकायचा आहे तो आपल्या चवीनुसार घ्यायचा आहे.

तुम्ही त्याच प्रमाण ज्याला जास्त गोड आवडत त्यांनी जास्त घ्यावा, ज्यांना कमी गोड आवडत त्यांनी कमी घ्यावा. आणी ज्यांना शुगर असेल त्यांनी यामध्ये गुळ न वापरता थोडेसे मीठ टाकून मिक्स करून हे दुध सकाळी उपाशीपोटी ग्रहण करायचे आहे. बघा साधारणतः ११ दिवस सलग हे दुध आपल्याला ग्रहण करायचे आहे.