नवरा वारला मग तिच्या सोबत तिच्या दोन्ही दिरांनी मिळून असे काही केलं…नंतर सासू, नणंद सुद्धा असे काही वागले की तिचा विश्वासच उडाला..पुढे बघा

ट्रेंडिंग

आपल्या सं’स्कृतीत एकत्र कु’टुंब पद्धतीला खूप महत्त्व आहे. पूर्वीपासून लोक खूप प्रेमाने, गुण्यागोविंदाने एकत्र राहायचे. त्यावेळी एकमेकांबद्दल राग, द्वेष नसायचा. परंतु अलीकडच्या काळात ते प्रेम, तो आपलेपणा नाहीसा होत चालला आहे. अशाच एका कु’टुंबात वैशालीच लग्न झालं. नऊवारी साडीतील वैशाली, दिसायला एखाद्या सुंदर हिरॉईनसारखी होती.

त्या काळी कुणी शिक्षणाचा इतका विचार करीत नसत, पण वैशाली मात्र लिहायला वाचायला येईल इतक शिकलेली होती. वयात आली तशी आईवडिलांनी स्थळ शोधायला सुरुवात केली. पण वैशाली जशी दिसायला सुंदर तशीच कमालीची ह’ट्टी होती. तिला साडीवर मॅ’चिंग ब्लाउज हवा होता आणि तो काही मिळेना. त्या काळात खूप श्रीमंत बायकाच मॅचिंग ब्लाउज वैगरे वापरत असत.

पण हिचा ह’ट्ट पुरवला नाही तर ही लग्नालाच उभी राहणार नाही. हे दोघानाही माहित होत. म्हणून त्यानी नातेवाईक बाईचा ब्लाऊज मागून आणला आणि हिला तो बसला. झालं मग ह्या बाईसाहेब दाखवण्याच्या कार्यक्रमाला तयार झाल्या. तस म्हटलं तर वैशाली काही एकुलती एक मुलगी नव्हती तिला बहिण- भावंडही होती. पण ही जरा ह’ट्टी म्हणून जास्त खास

कामात आतिशय तरबे’ज. स्वयंपाकघरात आणि अगदी रानातून चुलीसाठी लाकूडफाटा आणण्यासाठी सुद्धा. तर मग अशा वैशालीला स्थळ आल होत ते अगदी ता’लेवार होत. म्हणजेच खूप श्रीमंत आणि गावात मान म’रतब असणार. ही पसंत पडली तिच्या सासुबाईंना आणि लग्न झालं. सासरी पाचवारी गोल साडी नेसायची पद्धत, हिला काही सवय नव्हती पण ती शिकली.

त्या घ’रंदाज घराण्याला शोभेल अशीच रुपाली होती. नवराही गोरापान राजबिं’डा. दोघांच लग्न होवून संसार सुरु झाला. नवरा दिवसरात्र आपल्या व्यवसायात ग’ढून गेलेला. रुपाली मात्र घरी सासू आणि नणदाच्या ता’ब्यात. सासू खूप खा’ष्ट होती, त्यात वैशाली गरीब घराण्यातली होती. सासुबाईंकडे खूप दागदागिने होते, सणासुदीला वैशालीला सुद्धा घालयला दिले जायचे पण नंतर मात्र सासुबाईंच्या ताब्यात द्यायचे.

नणदा मात्र ते दागिने घालून मिरवायच्या पण तशी मु’भा वैशालीला नव्हती. या सगळ्या सासुरवासात तिचा ह’ट्टी स्वभाव जरा वर’मला होता. हळूहळू नणंदांची आणि दिरांची लग्न झाली. त्यानी घरातील त्या सगळया सोन्या नाण्याचा खूप मु’द्देमाल आपल्या सोबत नेला. हिचा नवरा घरातला मोठा मुलगा होता पण कुणालाही काहीही बोलला नाही. तो खूप समाधानी माणूस होता.

हे वाचा:   याठिकाणी माता सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती..येथे आहे हे ठिकाण; हा आहे पाताळलोकचा रस्ता..आजही या ठिकाणी होते..

या सगळ्या राम रगा’ड्यात वैशालीला लागोपाठ तीन मुली झाल्या. नवरा आणि सासुबाई नाराज होत्या कारण त्याना घराण्याला वारस हवा होता. त्यातच काही वर्षानी सासुबाईंना अ’टॅक आला त्यातच त्या गेल्या. त्यावेळी तर नणंदांनी क’हरच केला. आई जाण्याच दुःख राहील बाजूलाच, त्यांनी आधी आईच्या दागिन्याची आणि साड्यांची वाटणी करुन घेतली.

मग मात्र वैशालीने परत एकदा चा’न्स घेतला आणि तिला मुलगा झाला पण तो ज’न्म झाल्या झाल्याच गेला. वैशाली खूप ख’चली या दुःखाने. एकतर सासुने केलेला जाच, दीर आणि नणंदांची पैशासाठी ह’पापलेली नजर. हिला मुलगा नाही तर घराण्याला ही वं’श देवू शकत नाही ही बो’चणी. या सगळया वातावरणामुळे ती थोडी निगरग’ट्ट बनत गेली. फा’टकं माहेर, या अशा प्रकारच सासर.

माहेराहून भावंडाची साथ होतीच पण कुणीही एवढं आर्थिक दृष्टया स’धन नव्हतं. याची तिला क’ल्पना होतीच. पण त्यांची साथ होती हेच पुष्कळ होत तिच्यासाठी. प्रत्येकवेळी फक्त नशिबाची च’क्र उलटीच फिरत होती तिच्यासाठी. श्रीमंत सासर दिल पण तशी मनाने श्रीमंत माणसं नाही दिली. स’माजाला दाखवण्यासाठी आणि वं’शाला दिवा दिला तो ही हिसकावून घेतला.

हे सर्व कमी होत की काय त्यात तिच्या नवऱ्याला कॅ’न्सरने ग्रासल. तिन्ही मुलींची साथ होती मात्र तिला. अशा असहाय्य दुखण्यामुळे त्यांच व्यवसायाकडे दुर्ल’क्ष झालं. त्यामूळे व्यवसायात तोटा स’हन करावा लागला. वैशाली पूर्वी पासूनच का’टकसरीने संसार करीत होती. त्यामूळे तिने तिच्याजवळचा पैसा सुरक्षित ठेवला होता. पण या आजारपणाला खूप पैसा लागणार होता. त्याच ऑपरेशन करायच होत. पण एकाही दिराने किंवा नणंदेने काहीही मदत केली नाही.

जेव्हा दादाकडे पैसा होता त्यावेळी त्या येत होत्या. पण आता दादाच्या गरजेच्या वेळी कुणी ढुं’कूनही बघितल नाही. त्यावेळी ह्या सद्गृह’स्थाचे डोळे उघडले. आपण तर काहीच कमावलं नाही आणि जे कमावलं ते ह्याना वाटून टाकल. ऑ’परेशन झाले त्यांचे. मुली तेव्हा खूप लहान होत्या पण त्याना जमेल तशी त्यानी व्यवसायाची मदार पेलली. या सगळ्या खटाटोपात सगळे प्रयत्न उपचार करुनही फक्त पुढील दोन वर्षेच काढली त्यानी.

हे वाचा:   स्त्रियांनी जरूर बघा ! कोणत्याही विवाहित स्त्रीने अशी घोड चूक कधीच करू नये.. एका स्त्रीने स्वतः बद्दल सांगितलेला अनुभव..

संसार असा अर्ध्यावर सोडून गेले ते. एकाही मुलीच शिक्षण पूर्ण नाही, त्याची लग्न नाही. सगळ होत्याच नव्हत झाल. पूर्वी अशी संयुक्त कु’टुंब नव्हती. त्यामुळे बाराव्याच्या दिवशी अशा कु’टुंबाची ज’बाबदारी घरातली ज’बाबदार व्यक्ति पेलवत असते. पण इथे तर दीर आणि नणंदा जागा जमिनीच्या वाटणिसाठी जमलेले. आता मात्र वैशालीची खरी ल’ढाई होती. अजुनपर्यंत फक्त भोगल होत आता ल’ढायची वेळ होती.

तिन्ही मुलीच्या पाठीमागे ती भ’क्कमपणे उभी राहिली. तिने ह्या वाटण्या बाराव्याला होवुच दिल्या नाहीत. तिने वाटणीसाठी कोर्ट गाठल. इतक्या वर्षात तिने कधी घराची पायरी ओलांडली नव्हती पण आता तिच्या हक्कासाठी तिला हे करावच लागलं. प्रत्येकवेळी विश्वासघा’तावर कोलमडून पडलेली ती आता सावरली होती. छोट्या को’र्टापासून अगदी हाय कोर्टापर्यंत गेली ती. एकटीच ल’ढत होती. कधी स्वत:शी तर कधी इतरांशी.

मुंबई हायको’र्टात येण हा तिच्यासाठी सोपा प्रवास कधीच नव्हता. मुंबईत नविन आलेला, शिकला सवरलेला माणूस बा’वचळून जातो. हिने एकटीने मुंबई गाठली. खूप वर्ष ती ही लढा’ई ल’ढत होती. अखेर तीने आपला न्याय मिळवूनच दाखवला. तिच्या वाट्याची जागा जमिन तिला मिळाली. नाहीतर दीर तिला मुली असल्यामूळे काहीच द्यायला तयार नव्हते.

आता दिरांनीही बघितल की ती जिंकली होती. तिच्या मनावर खोलवर कुठेतरी खूप मोठे आ’घात होत होते, त्यातून ती ता’वुनसलाखून बाहेर पडली होती. पण विश्वास नावाची जी काही गोष्ट असते ती मात्र ती विसरून गेली होती. म्हणजे तिला विसरावीच लागली, अशी परिस्थिति तिच्यावर आली होती आणि वेळोवेळी येत होती. आता ती पुर्णपणे लढा’ई जिंकली आहे. पण ती आता कुणावर विश्वास ठेवायला तिच मन तयार नाही.