रात्री झाडू मारावी कि नाही.? रात्री झाडू मारल्यावर नेमकं काय होते.? जाणून घ्या यामागील सत्य.!

जेथे स्वच्छता तेथे तेथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते. घर साफ स्वच्छ ठेवणे सर्वांनाच आवडते. अनेकजण हातात झाडू पोछा घेऊन तत्पर राहतात परंतु कधी कधी आपण काही चांगले करायला जातो व त्यातून काहीतरी वाईट किंवा आपल्याला चुकीचे फळ मिळते. घर स्वच्छ राहावे यासाठी हातात झाडू घेऊन घर झाडायला सुरुवात करतो परंतु शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की […]

Continue Reading

वृद्धाश्रमात काम करणाऱ्या या आजीबरोबर त्याच्या मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल.!

जानकीबाई घरकुल वृद्धाश्रमाला सकाळच्या पोळी बनवत असे.त्या बाईंना साधारण 60 70 च्या आसपास एवढ्या पोळ्या किंवा चपात्या बनवाव्या लागत असे. जर कोणी खाल्ली किंवा कोणी नाही खाल्ली कधीतरीच दोन कमी त्यामुळे पन्नास एक पीठ असलेल्या पोळ्या त्या या वृद्धाश्रमात इतक्या सहज बनवत असे.संध्याकाळी बरेच जण करत तर अगदी काही जण भात खात असत पण म्हणजे […]

Continue Reading

या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

आपल्या विविध धर्म ग्रंथांमध्ये व शास्त्रांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहेत. सकाळी किती वाजता उठायला हवे. आपले वर्तन कसे असायला हवे. आपण कशा पद्धतीने कार्य करायला हवे, कोणते कार्य करण्याची कोणती दिशा योग्य आहे या बद्दलची संपूर्ण माहिती अनेक धर्मग्रंथाने सांगण्यात आलेली आहे. […]

Continue Reading

मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

मासिक पाळी आली की त्या स्त्रीला अपवित्र समजले जाते.या काळात त्यांना मंदिरात जाणे निषिद्ध असते मग अश्या वेळी आपल्या मनात असा प्रश्न उपस्थित होतो की जर या मासिक पाळी काळ दरम्यान देव दर्शन करता येत नाही तरीही मासिक पाळी दरम्यान महिला उपवास उपवास कसा काय करतात? आणि त्यांनी केलेल्या या उपवासाचे पुण्य मिळते का? हे […]

Continue Reading

कोणी तुमचा अपमान करत असेल तर करा फक्त हि एक गोष्ट.!

अपमान कोणाला म्हणावे लागेल ? असे बोलणे किंवा कमीपणा वाटेल असे वर्तन करणे म्हणजे अपमान होय.लोक एकमेकांचा अपमान करतात याचा कधी आपण विचार केलेला आहे? का तसे केले जाते? पाहायला गेले तर आपण अनेकदा एकमेकांचा कळत-नकळत अपमान करत असतो. समाजामध्ये अनेक वेळा एकमेकांचा अपमान झालेला आपण पाहत असतो. मित्र मित्राचा अपमान करतो. पती पत्नीचा अपमान […]

Continue Reading

फेसबुक ते त्या मुलाची रूम; नंतर त्या मुलीसोबत जे घडले ते पाहून….

साधनाने गौरी च्या खोलीचे दार उघडून आत पाऊल टाकले. एक प्रकारची उदासी नीरव शांतता त्याच्या मनाला भेटली.गौरीला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. साधनाने तिचे कपड्याचे कपाट उघडले त्याबरोबर गौरी बद्दल च्या आठवणीत तिच्या मनात दाटून आल्या तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली.गौरी गेल्यापासून प्रश्न सारखा सतावत होता ..अवघ्या सतरा वर्षांची माझी लेक असे काय […]

Continue Reading

मांजर कधी आडवी गेली तर ना घाबरता करा फक्त हि एक गोष्ट.!

आपल्या पैकी अनेकांना अनेक गोष्टी करण्याचा छंद असतो. कोणाला प्राण्या पक्षांची आवड असते तर कोणाला काही वस्तू जमवण्याचा छंद असतो. आपल्यापैकी अनेकांना मांजर पाळण्याचा छंद असतो. तसे पाहायला गेले तर यामुळे आपले धान्याचे रक्षण सुद्धा होते कारण की मांजर उंदरांना खाण्याचे काम करते आणि उंदीर आपले धान्य खराब करत असतात आणि म्हणूनच मांजर आपले घरातील […]

Continue Reading

हातातून वेळ जाण्यापूर्वी हा उपाय एकदा नक्की करा; 100% झुरळे मरून खल्लास होतील.!

फक्त या स्प्रे च वापर करा आणि कितीही घरात झुरळ असतील तरीदेखील 100% झुरळ पासून घरच्या घरी लगेच सुटका करा. हा उपाय केल्याने पुढच्या पाच वर्षापर्यंत तुमच्या घरात एकही कॉकरोज म्हणजे झुरळ दिसणार नाही. झुरळांचा अंत करण्यासाठी हा उपाय खूपच गुणकारी आणि अत्यंत प्रभावी देखील आहे. हा उपाय इतका प्रभावी उपाय आहे की या पासून […]

Continue Reading

नवरात्रीचे 9 दिवस घरात करा अशाप्रकारे कलश स्थापना; महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख मिळेल.!

नवरात्रीचे नऊ दिवस घरात करा कलश स्थापना.. महालक्ष्मी आपल्या घरात येईल यामुळें घरातील पैसा, सुख शांती वाढेल. तुम्हाला भरभरून धन मिळेल. कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही. अशी मान्यता आहे की नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस 7 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी येत आहे आणि या दिवशी घटस्थापना होणार आहे म्हणजे घटाची स्थापना केली […]

Continue Reading

उच्चशिक्षित तरुण बापाला म्हणतोय, “बाप म्हणून तुम्ही काय केलंय माझ्यासाठी.?” पुढे जे झाले ते पाहून धक्का बसेल.!

अहो ऐकलंत का ? राहुल चा डबा नेऊन देता का? जरा कंपनी मध्ये.. राग गेला नाही का? डब्बा न घेता गेला तो, शरद रावांनी विचारलं.. आज राहूल लवकर सकाळी गेला. चेअरमन येत आहेत म्हणून राहुल सकाळी सातलाच कंपनी मध्ये गेला त्यामुळे सकाळी लवकर डबा तयार नाही झाला. ठीक आहे असे शरद राव म्हणाले.. शरद राव […]

Continue Reading