आठवड्यातून तीनदा करा या भाजीचे सेवन..मधुमेह आपोआप नियंत्रणात येईल..शुगर च्या गोळ्या बंद होतील !

आरोग्य

एकेकाळी ठराविक वर्गा पुरतीच मर्यादित असलेली मधुमेहाची समस्‍या आता जवळपास सामान्य होऊन बसली आहे. मधुमेहावर अनेक उपाय देखील आहेत. जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली व डॉ’क्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही पथ्ये पाळले तर मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका अशा फळभाजीची माहिती सांगणार आहोत जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त मानली जाते.

त’पासणीअंती डायबिटीस आहे असे समजले तर लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. आज-काल मधुमेह होने ही समस्या आहे. तरुण असो अथवा वृद्ध सर्वांना ही समस्या निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या या समस्येपासून कायमची सुटका मिळवायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे ही मधुमेहाची समस्‍या कशामुळे निर्माण होते तर चुकीच्या खाणपाणामुळे व चुकीच्या जीवनशैलीमुळे या समस्येचा त्रास होत असतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत ज्याच्या फळांचे सेवन करून मधुमेहाच्या त्रासापासून सुटका करून घेता येईल. मधुमेहाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काकडी खूपच उपयुक्त आहे. काकडीचे सेवन करणे आ’रोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते.

हे वाचा:   शौचास साफ न होणे किंवा त्यासाठी वेळपर्यंत बसावे लागते अश्या लोकांनी करा हे उपाय...मिळेल त्वरित आराम ! पोटासं'बंधित सर्व आजारांवर प्रभावशाली घरगुती उपाय.

काकडीमध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये फायबर उपलब्ध असतात जे रक्तामध्ये असलेल्या शर्करेला नियंत्रित ठेवण्याचे काम करत असतात. काकडीचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता सूप बनवून देखील पिऊ शकता. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी याला दह्या मध्ये एकत्र करून त्याचे सेवन करावे.

या दोन्हीच्या सेवनामुळे शरीरामध्ये असलेली साखर नियंत्रणात राहत असते व मधुमेहाचा त्रास देखील त्यामुळे पूर्णपणे बरा होत असतो. हल्ली बरेचजण जेवताना सलाद घेणे पसंत करतात काकडीचे सलाद म्हणून सुद्धा तुम्ही सेवन करू शकता. उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते.

याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे. उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे.

हे वाचा:   झोपायच्या आधी लग्न झालेल्या पुरुषांनी खा फक्त हे १ पान; मग पहा कमाल..

हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.