सर्दी,ताप,खोकला या घरगुती आयुर्वेदिक उपायाने कमी करा..घरच्या घरी पाच मिनिटांत आजार बरे करा..

आरोग्य

ताप येणे ही सध्या अत्यंत सामान्य स-मस्या आहे. वातावरणामध्ये फरक पडला किंवा कोणत्याही गोष्टीचे इ-न्फेक्शन झालं की ताप आपल्याला येतो. ताप आल्यावर आपण ती सामान्य गोष्ट म्हणून डॉ-क्टरकडे जात नसतो. ताप आल्यावर घरगुती उपाय करण्यावर प्रथम भर दिला पाहिजे.

सध्याच्या वेगवान जीवनशैली मध्ये जर आपण कोठे बाहेर पडलो आणि आपलं वातावरण बदलले की लगेच आपल्याला सर्दी, खोकला ,घशामध्ये खवखव आणि इतर रोगांनी आपण आ-जारी पडत असतो. याचे कारण म्हणजे अशा लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला अशा स-मस्यांचा सामना करावा लागतो.

यावेळी जर आपल्याला खूप ताप आला असेल तर आपण तातडीने औ-षधे घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉ-क्टरकडे जातो. तिथे आपल्याला अँ टि बा’योटिक गोळ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जातात, परिणामी त्या आपल्या शरीराच्या मानाने खुप जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असल्याने आपल्याला या गोळ्यांचा साईड इ फे क्ट होत असतो.

हे वाचा:   फक्त 1 चमचा बिया अशा वापरा..एका दिवसात छातीतील कफ पातळ होऊन बाहेर पडेल..स'र्दी, खो'कला, ताप पूर्ण बरा..

त्यामुळे या गोळ्या खाऊन आपल्या शरीरातील इतरत्र भागावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण घरच्या घरी हा उपाय करून तुमचा ताप नियंत्रणामध्ये आणू शकता आणि त्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जाऊ शकता.यामुळे आपल्याला खर्चही कमी लागेल आणि आपल्या शरीराच देखील काही नुकसान होणार नाही.

त्यामुळे असा उपाय करून आपण सर्दी खोकला आणि घशातील खवखव आणि इतर आजार नक्कीच नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला गरम पाणी लागणार आहे. दुसरा घटक काळी मीरी लागणार आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे की अद्रक लागणार आहे. याशिवाय थोडासा गवती चहा.

हा उपाय करण्यासाठी पाणी गरम केल्यावर त्यामध्ये 3 ते 4 काळ्या मिऱ्या टाकुन मग त्यानंतर त्यामध्ये आल्याचा कीस करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावे आणि त्यानंतर हे पाणी चांगले उकळून घ्यावे. थोड्या वेळाने त्यामध्ये योग्य प्रमाणात किंवा आपल्या चवीनुसार साखर टाकावी पण ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी कमी साखर असलेला मधचा वापर करू शकता.

हे वाचा:   हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे ही वनस्पती; जर कुठे दिसली तर लगेच उचलून घ्या..तुमचे लाखोंचे डॉक्टरांचे बिल वाचवू शकते..फा'यदे पहा !

हे मिश्रण खाली उतरून थोडे वेळ तसेच ठेवावे. मग हे चाळणीने गाळून घेऊन थंड करून याचे दिवसातून 3 ते 4 वेळेस सेवन करावे. जर हे मिश्रण लहान मुलांना देताना सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा द्यायचं आहे .यामुळे तुमचा ताप बरा होईल. तसेच आयुर्वेदिक उपाय असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो व पुन्हा तुम्ही आ-जारी पडण्याची शक्यता कमी असते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.