बाजारात ही भाजी दिसताच विकत घ्या; इतके फायदे मिळतील कि तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

आरोग्य

शहरीकरणामुळे शेतीसाठी आपण बऱ्याच जमिनी नष्ट केल्या, त्या साफ करता करता एक गोष्ट आपण विसरलो तरीही महत्त्वाच्या अशा वनस्पती महत्वाच्या अशा रानभाज्या नष्ट होत चाललेले आहेत.आम्ही तुम्हाला आज अशीच एक महत्वाची माहिती या लेखात सांगणार आहे. या वनस्पतीचे नाव आहे वाघाटी. आदिवासी भागामध्ये या वनस्पतीचे भरपूर प्रमाणामध्ये सेवन केले जाते.

या वनस्पतीची फुले गुलाबी रंगाचे असतात आणि या वनस्पतीचे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या वनस्पतीचे प्रामुख्याने भाजी सुद्धा केली जाते. आपण अन्य पदार्थांची ज्या पद्धतीने भाजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला या वनस्पतीच्या फळाची सुद्धा भाजी बनवायची आहे. ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. ही भाजी वर्षातून एकदा तरी खायला हवी. या भाजीमुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात.

या भाजीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील कफ पूर्णपणे नष्ट होतो. ज्या व्यक्तींना वात संदर्भातील आजार आहेत, त्या व्यक्तीसाठी ही भाजी अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि या पदार्थाचे व फळांचे सेवन सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरते. ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते म्हणून जर तुम्हाला ही भाजी आजूबाजूला उपलब्ध झाली तर अवश्य खा.

हे वाचा:   गॅस,ऍसिडिटी आणि लठ्ठपणापासून वाचायचे असेल तर आजपासूनच वापरा हि झोपायची पद्धत.!

जर तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची सूज आली असेल तर अशावेळी या वनस्पतींची मूळ यांचा लेप प्रभावी जागेवर लावल्याने आपली सूज पुर्णपणे बरी होऊन जाते म्हणून अनेक ठिकाणी शरीरावरील कोणताही अवयवांना जर सूज आली असेल तर या मुळांचा जो लेप बनवलेला असतो तो लावला जातो. सध्याच्या काळामध्ये आपण अनेक जण बाहेर वेगवेगळे पदार्थ खात असतो.

जंकफूड, चाइनीस असे विविध पदार्थ खात असतो आणि यामुळे अनेकदा आपल्या शरीराला वि’षारी घटक सुद्धा मिळत असतात म्हणूनच आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी ही वनस्पती व या वनस्पती ची भाजी अत्यंत लाभदायी ठरते. ही भाजी खाल्ल्याने आपल्याला भूक सुद्धा लागते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे काही सप्तधातू असतात त्यांची निगा सुद्धा चांगली राखली जाते.

हे वाचा:   या वनस्पतीचे अशा पद्धतीने सेवन करा...अशक्तपणा, थकवा पूर्णपणे निघून जाईल..डासांपासून सौरक्षण करण्यासाठी रामबाण उपाय..

ही वनस्पती महिलांच्या अनेक समस्या वर रामबाण औषध ठरते. या भाज्याचे सेवन केल्याने जर तुमच्या शरीरामध्ये अति उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण झाले असतील तर त्या समस्या सुद्धा पूर्णपणे दूर करण्यासाठी ही वनस्पती मदत करते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.