इलायची खाल्ल्याने मिळतील इतके जबरदस्त फायदे कि जाणून तुम्हीसुद्धा हादरून जाल.!

आरोग्य

आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे काही पदार्थ आहारामध्ये वापरत असतो त्यांचा आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो. अनेक असे काही मसालेदार पदार्थ असतात ,ज्यांच्या उपयोगाने आपल्या जेवणाला चव आणत असतो आणि हेच पदार्थ आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्याचे कार्य सिद्ध करत असतात. आजच्या उपायांमध्ये अशाच एका मसालेदार पदार्थ बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा पदार्थ आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो आणि अनेक समारंभामध्ये आपण या पदार्थाचा वापर सुद्धा करत असतो, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्या अनेकांच्या घरांमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये इलायची सहज आढळून येते. इलायची असा एक पदार्थ आहे जो आपल्या अन्नाची चव तर वाढवतो पण त्याच्या अंगी असणारे औषधी गुणधर्मांमुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले होण्यासाठी मदत होत असते. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात. आपल्यापैकी अनेकांना स’र्दी ,खो’क ‘ला श्वा’स घेण्यास अडथळा निर्माण होणे , हृ’दया संबंधित समस्या,फु’प्फु’से संबंधित समस्या अशा वेगवेगळ्या समस्या सगळ्यांना सतावत असतात.

या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एक छोटीशी इलायची खूप मदत करत असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण बद्दलचे महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत आणि आपले आरोग्य चांगले करणार आहोत. इलायची मध्ये लोह जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि यामुळे जर तुम्हाला र’क्ता’ची कमतरता असेल,ए’नि’मि’या सारख्या आजारावर असेल तर आपल्या शरीरामध्ये र’क्ता’ची पातळी वाढवण्यासाठी इलायची सहाय्यभूत ठरते.

इलायची सेवन केल्याने आपल्या पोटामध्ये जमा झालेला गॅस ,कोणत्याही प्रकारचा अ’ल्स’र असेल, छा’ती मध्ये जळजळ होत असेल तर या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला स’ र्दी’ चा त्रास होत असेल तर अशा वेळी दोन ते तीन इलायची अ’द’र’क आणि धन्याची पावडर हे तिन्ही पदार्थ एकत्र करून बारीक पावडर करून घ्या आणि गरम पाण्यासोबत ही पावडर सेवन केले तर तुम्हाला कितीही मोठी अपचनाची समस्या असेल तर ती समस्या लवकरच दूर होईल.

हे वाचा:   या कारणांमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होत असतात..आपल्याला ही लक्षणे दिसले तर त्वरित डॉ'क्टरकडे जा..नाहीतर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

आपल्यापैकी अनेकांना मु’ख’दु’र्गंधी ची समस्या सतावत असते आणि या मुख्य दुर्गंधीमुळे चारचौघांमध्ये आपला अनेकदा आपण सुद्धा होत असतो तर ही समस्या तुम्हाला सुद्धा होत असेल तर अशा वेळी रोज जेवण झाल्यावर एक इलायची खायला हवी किंवा सकाळी उठल्यावर इलायची युक्त चहा घ्यायला हवे कारण की इलायची मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात जी आपल्या तोंडामधील काही कीटक असतात ते नष्ट करत असतात.

इलायची मध्ये एक तेल असते या तेलामुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी पूर्णपणे दूर होऊन जाते जेव्हा आपण इलायची चावून-चावून खातो तेव्हा इलायची मधील तेल आपल्या तोंडामध्ये निर्माण होते आणि यामुळे आपल्या लाळ ग्रंथींना उत्तेजन मिळते. इलायची नियमितपणे खाल्ल्याने ताप सर्दी खो’क’ला श्वा’स संदर्भातील अनेक समस्या वर गुणकारी ठरत असते.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये इलायची एक मसालेदार पदार्थ म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर या इलायची मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम,लोह प्रमाणसुद्धा जास्त असते आणि म्हणून जर आपल्या सर्दी-खो’क’ला-ता’प घ’शा’मध्ये ख”व ख” व , छातीमध्ये क’ फ निर्माण झाला असेल तर अशावेळी डॉक्टरांकडून सुद्धा इलायची खाण्याचा सल्ला दिला जातो त्याच बरोबर जर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये स’ र्दी खो’क’ला छा”ती”मध्ये क’फ निर्माण झाला असेल तर पाण्यामध्ये टाकून आपण वाफ घेतली तरी आपल्याला फरक जाणवतो.

हे वाचा:   अचानक उभं राहिल्यावर डोळ्यांसमोर अंधार येत असेल तर हि माहिती एकदा नक्की वाचा.!

आपल्या हृ’दया’ची गती वाढवण्यासाठी इलायची मदत करत असते त्याचबरोबर याच्यातील घटकांमुळे आपले र’क्ता’भिस’रण सुद्धा व्यवस्थित होते. जर तुमच्या शरीरामध्ये र’क्ता’चे प्रमाण कमी असेल तुम्हाला ॲ’नि’मि’या झाला असेल तर अशा वेळी एक ग्लासभर दुधामध्ये विलायची पावडर टाकून नियमितपणे प्यायला नाही आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते व र’क्ता’ ची कमतरता पूर्णपणे दूर होऊन जाते.

इलायची चा अनेक शास्त्रांमध्ये उपयोग सांगण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर कमतरता निर्माण झालेली असेल शि’घ्र’ पतन वी’र्य समस्या असेल तर अशावेळी या रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये दोन-तीन विलायची टाकुन प्यायले तर आपल्या शरीरातील संपूर्ण क”मजो’री दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचे कार्य सुद्धा करत असते कारण की इलायची मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम ,मॅग्नेशियम ,लोह यासारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात जी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य करतात तर तुम्हाला सुद्धा असंख्य समस्या सतावत असतील तर अशावेळी दैनंदिन जीवनामध्ये विलायची चा वापर अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.