पूजेतील ही वस्तू आहे लाख मोलाची; केसातील कोंडा ,दातदुखी, टाच भेगा झटक्यात घालवते.!

अध्यात्म

बहुतेक वेळा वातावरण शुद्धी करण्यासाठी आपण अनेक वेळा वेगवेगळे उपयोग करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला सुद्धा असे काही पदार्थ असतात जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. हा पदार्थ अध्यात्मिक दृष्ट्या तर महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा या पदार्थांना भरपूर प्रमाणात मान्यता मिळालेले आहे.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हा पदार्थ खूपच औषधी गुणधर्म ठरणार आहे. या पदार्थाचे नाव आहे कापूर. कापूर आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा वापरत असतो. पूजेमध्ये तर हमखास वापर केला जातो त्याच बरोबर आपल्या घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपण कापुरचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो परंतु आजच्या लेखामध्ये आपण कापूर चे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहेत ज्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या सर्व गुणांबद्दल आज जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

कापूर त्याला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करण्यासाठी कापूर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अनेकदा शरीरातील विटामिन्स पोषकतत्व कमतरतेमुळे आपल्या खेळण्याचे केस गळण्या साठी कारणीभूत ठरतात केसांमध्ये कोंडा निर्माण होत असतो, केसांमध्ये टक्कल पडत असते या सर्व समस्या साठी कापूर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो.

हे वाचा:   फक्त १ मेणबत्ती बदलू शकते तुमचे नशिब; करा मेणबत्तीचा असा उपयोग, गरिबी होईल कायमची दूर.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर ची बारीक पावडर करून त्यामध्ये थोडे तेल टाकायचे आहे आणि रात्री झोपताना आपल्या केसांच्या मुळाशी लावायची आहे, असे जर आपण पंधरा दिवस केले तर आपली केस मजबूत बनतात, केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो कोंडा दूर करण्यासाठी सुद्धा मदत होत असते.

बहुतेक वेळा वातावरणातील बदलामुळे किंवा पावसाळ्यामुळे आपली त्वचा बदल होत असते. त्वचेला घाम भरपूर येत असतो किंवा त्वचा ओली असल्याने त्यावर अनेक प्रकारचे बुरशीजन्य आजार निर्माण होऊ लागतात. अशा वेळी जर आपण योग्य उपचार नाही केले तर काही काळानंतर ते उपचार करणे योग्य होत नाही म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचाविकार असेल तर अशा वेळी कापूर सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो.

जर आपण खाज येणाऱ्या ठिकाणी व कोणतीही त्वचाविकार असेल अशा ठिकाणी आपण कापुराचे तेल लावल्याने व हलकासा मसाज केला तरी आपल्या शरीरावरील त्वचा विकार दूर होऊन जाण्यास मदत होते त्याचबरोबर अनेकांना टाचा दुखण्याचा त्रास असतो. पायांना भेगा पडत असतात ,पायाची त्वचा निघत असते अशावेळी जर आपण एका पातेलामध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये कापुरच्या काही वड्या टाकल्या आणि त्याचबरोबर कोरफडचा जेल टाकून आपल्या पायांना शेक दिला तर यामुळे आपल्या पायांना भेगा पडलेल्या असतात त्या भेगा भरून निघून निघण्यासाठी मदत होत असते.

हे वाचा:   मृत्यूनंतर आ'त्मा किती दिवस हा घरामध्येच राहतो? यानंतर कसा असतो आ'त्माचा पुढचा प्रवास..गरुड पुराणात सांगितलेली ही माहिती जाणून घ्या..

जर तुम्हाला दात दुखी समस्या असेल असेल तर अशावेळी उंबराच्या पानांचा तसेच कापूर वडीची पेस्ट बनवून दात दुखत असलेल्या जागी लावल्यास कीड बाहेर निघते व दात दुखी थांबते अशा प्रकारे अनेक औषधी गुणांनी भरपूर उपयुक्त असणारा कापूर आपल्या जीवनामध्ये दैनंदिन कामामध्ये अवश्य वापरा त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये अनेकांना सर्दी, खोकला ,श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे अशा वेळी जर आपण आपल्या रुमाला मध्ये एक कापराची वडी ठेवली आणि थोड्या थोड्या वेळाने त्याचा वास घेतला तरी तुमच्या श्वसनाच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.