कैरी खाण्याचे हे अद्भुत फायदे तुम्ही ऐकलेत का.? ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आपण कैरी बद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात मसालेदार तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पित्ताचा त्रास होत असतो. खूप मोठ्या प्रमाणावर ऍसिडिटी होते ,खाल्लेले पचत नाही, अशावेळी आपल्या आहारामध्ये एक कैरीची फोड अवश्य ठेवा.

नेहमी कैरी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये अपचन होत नाही.शरीरामध्ये गॅस निर्माण होत नाही पोट दुखत नाही पोटात संबंधित जे काही आजार असतात ते पूर्णपणे दूर होण्यासाठी कैरी आपल्याला मदत करत असते.जर आपल्याला उलटी मळमळ होत असेल तर अशावेळी आपण काळे मिठासोबत खाल्ल्याने आपल्याला लगेच फरक जाणवतो. कैरी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व उपलब्ध असतात.

विटामीन विटामीन सी खूप प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्याच बरोबर विटामिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कैरी खाल्ल्याने चांगली राहते. ज्या व्यक्तीने शुगर आहे अशा व्यक्तीने नियमीतपणे भातासोबत काय खाल्ल्याने आपल्या शरीरातील शुगर नियंत्रणात राहते.

जर आपला दातण संदर्भात काही समस्या असेल तर अशा वर सुद्धा कैरी उपयुक्त ठरते अनेकदा आपल्या हिरड्यांमधून रक्त येत असते, पू येत असते, तोंडाची दुर्गंधी येत असते अशावेळी कैरी खाणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उन्हाळ्यामध्ये कैरी ही समस्या व अतिशय उपयुक्त मानले जाते. अनेकदा आपल्याला उन्हाळ्यामध्ये येऊन लागते अशा वेळी कुणीही एजंट म्हणून तयारी महत्त्वाची भूमिका बजावत असते.

हे वाचा:   हे ३ घरघुती उपाय १ मिनिटांतच करतील तुमचे दात सुंदर व चमकदार..!

शरीरातील घटलेल्या द्रवपदार्थाचे चे नियंत्रण व्यवस्थित ठेवते. आपल्याला ऊन लागले असेल शरीराची दुर्गंधी येत असेल घाम खूप प्रमाणात येत असेल तर अशावेळी कैरीचे पन्हे प्यायला पाहिजे. बहुतेक वेळा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते त्याचबरोबर तेरी मुळे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रमाणे प्राप्त होते कारण की कैरी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये यांचे अक्सिडेंट गुणधर्म आणि विटामिन सी भरपूर प्रमाण मध्ये उपलब्ध असते.

नावाचे अस्ट्रॉजन नावाचे घटक यामुळे चेहऱ्यावर जर पिंपल्स काळे डाग सुरकुत्या असल्या तर कैरीचे पाणी आपल्याला ते पिंपल्स , काळे डाग , काढून टाकण्यास मदत करतात. नियमितपणे काही खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होऊन जातो व आपल्याला तरी तुमच्या प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला वारंवार घाम येत असेल तर आपल्या शरीरातील घाम कमी करण्यासाठी काही महत्त्वाची भूमिका बजावते.

हे वाचा:   फेविक्विक डोळ्यात गेल्यास त्वरित करा हि गोष्ट; डोळा चिकटणे ,निकामी ,ऑपरेशन करायची वेळ येणार नाही.!

गर्भवती महिलांसाठी कैरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी उपलब्ध असतात आणि या काळामध्ये महिलांना व्हिटॅमिन व कॅल्शियमची कमतरता प्रामुख्याने जाणवत असते त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर अनेक वेळा अशक्तपणा जाणवतो अशक्तपणा दूर करण्यासाठी कैरी खाणे महत्वाचे आहे अशा प्रकारे सर्व उपाय जाणून घेतल्यानंतर आपल्या आहारामध्ये कैरीचा समावेश अवश्‍य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.