घरात कोळ्याचे जाळे असेल तर वेळीच व्हा सावधान; अन्यथा होऊ शकतात गं-भी-र परिणाम.!

अध्यात्म

कोळ्याचे जाळे घरामध्ये असल्यास नेमके काय घडते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोळ्याची जाळी असणे ही अतिशय अशुभ मानले जाते. बऱ्याचदा आपल्या घरांचे छत उंच असते. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला व्यवस्थित साफसफाई करता येत नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी कोळ्याचे जाळे निर्माण होतात.

घराच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा ही जाळी बहुतांश आपल्याला दिसून येतात खरतर ह्या जाळ्याची रचनाच अशी असते की या जाळ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करत असते म्हणूनच कोळ्याद्वारे निर्माण केलेल्या जाळ्यामुळे संपूर्ण घरांमध्ये नकारात्मकता पसरते व वास्तुमध्ये दोष निर्माण होतो.

या वास्तुदोष यामुळेच घरांमध्ये सातत्याने कलह म्हणजेच घरातील सदस्य यांच्यामध्ये भांडण निर्माण होत राहते व घरामध्ये वारंवार अडचणी समस्या आजारपण दारिद्रता इत्यादि निर्माण होत राहते त्याचबरोबर अश्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही व दिवसेंदिवस या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये समस्या वाढतच राहतात.

हे वाचा:   रोज सकाळी सकाळी हा एक मंत्र जरूर म्हणा; दारिद्र्य कायमचे नाश पावते.!

या सगळ्यांसाठी घरामध्ये पसरलेली नकारात्मकता कारणीभूत राहते म्हणूनच आपण वेळोवेळी कोळ्याचे जाळे साफ केले पाहिजे केले. आरोग्याच्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून जर पाहिले तर कोळ्याच्या जाळ्यात मध्ये अनेक सूक्ष्म किटाणू असतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

ज्या घरामध्ये कोळ्याचे जाळे असते अशा घरातील व्यक्तींचा स्वभाव सुद्धा कोळ्याच्या जाळ्यात प्रमाणे आळशी व नकारात्मक असतो. त्या घरातील व्यक्तींचे निर्णय अनेकदा चुकतात जणू काय ते लोक एखाद्या जाळ्यामध्ये सापडलेले असतात अशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात.

जर तुमच्या कामांमध्ये सातत्याने अपयश येत असेल तर तुम्ही हा वास्तुदोष त्वरित ओळखायला हवा आणि घरातील कोळ्याचे जाळे लवकरच दूर करायला हवे त्याचबरोबर या कोळ्याच्या जाळ्याचे परिणाम लहान मुलांवर सुद्धा होत असते म्हणूनच जर समजा लहान मुलांवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर प्रगती होत नसेल तर हा सुद्धा कोळ्याच्या जाळ्याचा एक परिणाम आहे.

हे वाचा:   कन्या राशीच्या लोकांचे जीवन असे असते..स्वभाव, भविष्य, विवाह, करियर बघा कसे असते..या राशीचे लोक म्हणजे लाखात एक !

असं मानले जाते त्याचबरोबर ज्योती शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की, ज्या घरामध्ये कोळ्याची जाळी असते अशा व्यक्तींच्या मागे दुर्भाग्य नेहमी असते म्हणून जर तुमच्या घरा मध्ये सुद्धा कोळ्याचे जाळे असतील तर ते वेळीच साफ करा आणि जीवनातील अनेक समस्या पासून सुटका मिळवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.