चिमूटभर हळद बनवेल तुम्हाला श्रीमंत; फक्त अशाप्रकारे करा याचा वापर.!

अध्यात्म

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हळदीला खूप महत्त्व महत्त्व आहे. पूजेमध्ये सुद्धा हळदीला खूप महत्त्व दिले जाते. हळदीचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये सुख शांती भरपूर धन व पैसा प्राप्त करू शकतो. आज आपल्या आयुष्यातील अडचणी सहज दूर करू शकतो यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत.

आजच्या लेखामध्ये सांगितलेले उपाय तर तुम्ही केल्यास तुम्हाला निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल. पूजा झाल्यानंतर कपाळाला हळदीचा टिक्का लावल्यास विवाह संबंधित अडचणी लगेच दूर होेतात. दर गुरुवारी गणपतीला चिमूटभर हळद वाढल्यास विवाह जुळण्यास येणाऱ्या अडचणी नाहीशा होतात व विवाह जमतो.

भगवान विष्णु व माता महालक्ष्मी यांच्या फोटो मागे जर हळदीची लपवून ठेवल्यास सुद्धा लवकर फायदा मिळतो. सूर्याला जल अर्पण करताना त्यामध्ये थोडीशी हळद मिसळा असे केल्याने घरातील ज्या काही अडचणी व कटकटी असतात त्या लवकर संपतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते.

हे वाचा:   रविवारी गाईला पोळी सोबत खाऊ घाला ही थोडीशी वस्तू; आयुष्यात अपार सुख व धन मिळत राहील.!

त्याचबरोबर आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यास मन व शरीर शुद्ध होते आणि तुम्ही जे करिअर व्यवसाय करीत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे यश प्राप्त होते . हळदीचे दान हे शुभ मानले जाते जर तुम्हाला ग्रहान काही अडचणी असतील नवग्रह शांत करायचे असल्यास अशावेळी हळद दान करणे उचित मानले जाते.

हळकुंडाला लाल रंगाचा धागा बांधल्याने आपल्या उशीखाली ठेवल्यास रात्री आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही तसेच आपल्या अवतीभवती नकारात्मक पुढच्या फिरत नाही व आपल्याला शांत झोप लागते म्हणूनच हळदीचे जीवनामध्ये आणि जेवणामध्ये विशेष असे महत्त्व आहे. जर तुम्ही रोज सकाळी माता महालक्ष्मीला चिमूटभर हळद अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी धन सुख शांती व समृद्धी राहिल.

हे वाचा:   दही घरात घेऊन येताना ही एक चूक कधीच करू नका; लक्ष्मी घर सोडून कायमची निघून जाईल.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.