या 1 चमचा बीया 3 दिवस खा; जोश रात्रभर कायम, अंगदुखी थांबेल, गुडघे दुखी,कंबरदुखी वर मिळेल आराम.!

आरोग्य

मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना दिवसभर थकवा जाणवत असेल, थोडे काम केले की दम लागणे त्याच बरोबर अंग दुखणे, हात पाय दुखणे कंबर दुखणे, गुडघे दुखणे. कामावरून संध्याकाळी परत आल्यानंतर आपले कशातच मन लागत नसेल. सतत झोपावेसे, विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तर आपणास थकवा आलेला आहे हे निश्चित आहे.

सामान्य वाटणार्‍या या समस्येकडे दुर्लक्ष केले तर कालांतराने ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते नंतर नंतर दातांच्या समस्या वाढतात हे कशामुळे होते तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे होत असते. यावर उपाय केल्याने हाडे मजबूत होतात, बुध्दीचा विकास होऊन आपले आरोग्य चांगले राहते आणि निरोगी त्वचेसाठी देखील आवश्यक म्हणूनच कॅल्शियमची कमतरता भरून काढणे गरजेचे आहे.

यावर उपाय काय आहे मित्रांनो तोच उपाय घेऊन आज आम्ही आपल्याकडे आलो आहोत. तेव्हा आमचा लेख तुम्ही काळजीपूर्वक वाचा. आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक लागणार आहे त्यापैकी पहिला घटक म्हणजे कच्ची बडीशेप. आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे डोळ्यांच्या समस्या नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो.

हे वाचा:   डाव्या कुशीवर झोपल्यास काय होत असते.? तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपत असाल तर हा लेख खास तुमच्या साठी आहे.! नक्की वाचा..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ती म्हणजे पांढरे तीळ. पांढरे तीळ यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन उपलब्ध असते आणि यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व प्राप्त होते.

पांढरे तीळ जर आपण नियमितपणे सेवन केली तर आपल्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होतात त्याच बरोबर जर तुमचे केस वारंवार गळत असतील, त्वचाविकार तुम्हाला सतावत असेल तर अशा वेळीसुद्धा पांढरी तीळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा तीळ लागणार आहे.

हा उपाय करण्यासाठी तिसरा पदार्थ म्हणुन सुके खोबरे लागणार आहे. शारीरिक थकवा आणि कमजोरी उपाय साठी खोबराचा तुकडा घ्यायचा आहे. पदार्थ सर्व बारीक वाटून घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट दूध. आपण बनवलेल्या मिश्रणपैकी एक चमचा मिश्रण या ग्लास मध्ये टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे.

हे वाचा:   चालायला सकाळी जावं की सायंकाळी? जेवल्यावर की जेवणापूर्वी? कोणती वेळ 'योग्य' कोणती फारच 'चुकीची'?

तयार झालेले हे मिश्रण दररोज सकाळी आणि रात्री जेवणा अगोदर असे दिवसातून दोन वेळा घ्यायचे आहे. तीन ते चार दिवसाचा थकवा, कमजोरी,अशक्तपणा त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस असा महिनाभर हा उपाय केल्याने हाडे मधून येणारा आवाज बंद होऊन सांधेदुखी कमी होते.

मित्रांनो आमचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा तसेच आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. मित्रांनो आम्ही जे लेख लिहीत असतो ते आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतांवर आधारित असतात त्यामुळे प्रयोग करण्यापूर्वी आपण नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्यावा ही विनंती. धन्यवाद.