दिवसभरात कधीही हे खा; पित्त जीवनभर होणार नाही..वजन व पोटाची चरबी झटपट कमी होईल..खात्रीशीर उपाय

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आमच्या या फेसबुक पेज वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिवसभरामध्ये फक्त एकदा हे पाणी प्या , जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. गॅस, अपचन आणि करपट ढेकर कायमचे बंद होतील, सोबतच वाढलेले वजन देखील पूर्णपणे कमी होईल. सध्या आपण सर्वजण घेत असलेल्या आहारामुळे पित्त, गॅसेस आणि अपचनाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आहार खूप कमी असूनही वजन मात्र वाढत आहे. त्याच याप्रमाणे पित्तासाठी रोज गोळी घ्यावी लागत असेल, कफ नेहमी वाटत असेल तर आजचा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा असून, एक वेळ नक्की करा. या उपायाने पोट झटपट साफ होते. खालेले कोणतेही प्रदार्थ पचतात. पोटावर वाढलेली चरबी कमी होते. त्याचप्रमाणे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.

अशा या चमत्कारिक उपायची पद्धत हि महत्त्वाची असून त्यात कोणते पदार्थ वापरले, त्याचे प्रमाण किती असावे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.त्यमुळे आपल्याला त्याचा योग्य परिणाम मिळेल.  हा उपाय साधा आणि परिणामकारक आहे. यात आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जव. याला जवा, जर, यव अशी नावे आहेत.

आपल्यापैकी जे व्यक्ती गव्हाची शेती करतात त्यांना जवा विषयी नक्कीच माहिती असते.असा या जवा ह्या एकप्रकारचे तण म्हणून गव्हात उगवतात. जवा हे अत्यंत उपयुक्त आहे. इंग्रजीमध्ये जवाला malting barley असे म्हणतात किंवा barley असे नुसता नाव देखील नाव उच्चारले जातात. हे तुम्हाला किराणा दुकानात सहज उपलब्ध होते आजपासच्या दुकानात चौकशी करा तुम्हाला नक्की मिळून जाईल.

हे वाचा:   जेवताना सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे अद्भुत फायदे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.!

अशा या जवा आपल्याला एक वेळा उपायासाठी साधारणतः दोन चमचे घ्यायचे आहेत आता या जवा चांगले भाजून घ्यायचे आहेत. या जवाध्ये फॉस्फरिक ऍसिड, लैक्टिक आणि सैलिसिलिक एसिड असते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये अतिरिक्त तयार होणारे चरबी कमी करण्याचे काम हे दोन घटक करत असतात.

तसेच गव्हा मध्ये पोटॅशियम कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते ती सांधेदुखी कमी करून हाडे मजबूत करतात. परिणामी अर्थराइटिस गुडघेदुखी पाठदुखी या समस्या कमी होतात, हे जसे भाजू लागतील तसे फुगतील आणि जाड बनतील. या जवाम्ध्ये लैक्टिक घटक असतो तो वाढल्या मुळे पित्त, गैस पूर्णपणे कमी करतो.

ज्यांना खरच वजन कमी करायचे आहे त्यांनी गव्हाच्या पोळी च्या ऐवजी जवाची पोळी, किंवा जवाची कणिक वापरले वापरले तर चांगला परिणाम पडतो. अशा या भाजलेल्या जवा थोडेसे वाटून घ्याव्या आणि पाखडून त्यावर असणारा कोंडा काढून घ्यायचा आहे. कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला शिजवायचे आहेत.

शिजवण्याची एक पद्धती आहे यामध्ये असा आहे जेवढे जवा घेतल्या त्याच्या चौदा पट पाणी घ्ययाचे आहे, म्हणजे जर आपण एक चमचा जवा घेतल्या तर 14 चमचे पाणी घ्यावे. जर आता आपण या मिश्रणात दोन चमचे जवा घेतले तर आपण 28 चमचे पाणी घ्याचे आहे. या पाण्यामध्ये आपण भाजलेल्या जवा टाकून द्यायचे आहेत. आपण ज्या भाजलेल्या जवा होत्या त्या जवा टाकून शिजू द्यायचे आहेत.

हे वाचा:   या पाल्याचा रस घ्या ब्लॉकेज १००% निघून जातील; ऑपरेशनची कधीच गरज भासणार नाही.!

शिजू इतक्याच द्यायचं कि जेणेकरून ते मऊ झाले पाहिजेत. आणि त्याचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे. त्यासाठी साधारण हे पाणी अर्धे होईल किंवा अर्ध्यापेक्षा थोडे कमी होईल. हे शिजल्या च्या नंतर आपल्याला हे पाणी गाळून घेऊन हे पाणी आपल्याला वापरायचे आहे.

मित्रांनो या मिश्रणातून सार तयार होणार आहे किंवा शिल्लक राहणारे जे पाणी आहे याला आयुर्वेदात एक विशिष्ट नाव आहे. या पाण्याला आयुर्वेदामध्ये वाट्या मंडळ हे नाव असून हे आपण दिवसभरात केव्हाही घेऊ शकतो त्याला कुठलेही बंधन नाही. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी देखील आपण हे तयार करून ग्रहण करू शकतो. त्याने पित्त विकार पूर्णपणे कमी होतो.

श-रीरातील कफ विकार नियंत्रणात येतो. याला कुठलाही साईड इ फे क्ट नाही. यामध्ये थोडे सैंधव मीठ टाकले तर अजून त्याची चव चांगली लागते, दोन दिवसात तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसेल हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे आपली जी समस्या आहे ती मुळापासून संपेल. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे सलग दोन महिने घ्यावे. हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद.