सं-भोग करत असताना सर्वात जास्त आनंद कोणाला मिळतो ? स्त्री की पुरुष ? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा..काय आहे सत्य

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

पौराणिक काळापासून हा वादाचा मुद्दा आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांसोबत सं’भोग करतात, तेव्हा कोणाला जास्त आनंद मिळतो? पण आजही विज्ञान १००% सांगू शकले नाही की, स्त्री आणि पुरुष यांच्यापैकी सं’भोग करताना कोण जास्त आनंद घेतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ते हजारो वर्षांपूर्वी महाभारतात लिहिले गेले होते की, स्त्री-पुरुष सं’बंध बनवताना कोणाला जास्त आनंद मिळतो हे सविस्तरपणे सांगण्यात आले आहे.

तुम्हाला महाभारतात वर्णन केलेल्या या कथेबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. महाभारताच्या आख्यायिकेनुसार, एकवेळ पांडव पुत्र युधिष्ठिर पितामह भीष्मांकडे पोहोचले आणि त्यांना नमन केले. तेव्हा पितामहनी त्याला आशीर्वाद देताना त्यांनी विचारले की, तूला कोणती काळजी वाटत आहे ? तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की, पितामह कृपया मला समजावून सांगाल का ? की तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की,

बरेच दिवस मला या प्रश्नावर उत्तर सापडत नाहीये की, सं’भोग करताना स्त्री-पुरुषात जास्त आनंद कोणाला मिळतो? तेंव्हा पितामह भीष्म युधिष्ठिराला म्हणाले, त्यांनी त्याला जवळ येऊन बसायला सांगितले. त्यावेळी त्याच्याशी सं’बंधित एक कथा सांगितली. तेव्हा भीष्म म्हणाले, अनेक वर्षे पूर्वी एक राजा होता, तो न्यायप्रेमामुळे ओळखला जात होता. मात्र दुर्दैवाने त्याला मूल नव्हते. एकदा, पुत्राच्या इच्छेनुसार, राजाने एक यज्ञ केला, ज्याचे नाव अ’ग्नी अनुष्ठान ठेवले गेले.

त्यामुळे या यज्ञात फक्त अग्निदेवाचा आदर केला जात होता, हे पाहून देवराज इंद्र संतापला आणि त्या राजावरती आपला राग काढण्यासाठी एखाद्या संधीची वाट शोधू लागला. पण राजाच्या यज्ञात कोणतीही चूक झाली नाही, त्यानंतर देवराज इंद्राचा राग वाढला. त्यानंतर काही दिवसांनी राजा शि’कारीसाठी बाहेर पडल्यावर देवराज इंद्राला वाटले की, आपण अपमानाचा बदला घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

नंतर एक दिवशी राजा जंगलात गेल्यावर इंद्र देवाने त्यांवर एक वेगळाच मंत्र सोडला, त्यामुळे राजाचे मन हरवले आणि मग तो राजा इकडे-तिकडे भटकू लागला. त्यामुळे सुध बुध हरवल्यामुळे, राजाला दिशा समजली नाही आणि त्याला त्याचे सैनिकही दिसत नव्हते. अशा प्रकारे काही वेळाने राजा आपल्या शिपाईपासून खूप दूर गेला. राजा हैराण झाला, सैरभैर पळू लागला. मग त्याला एक छोटी नदी दिसली आणि नदी खूप सुंदर दिसत होती. नदी पाहून राजा त्या दिशेने निघाला आणि,

हे वाचा:   बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय.? डोळ्यात अंजन घालणारा हा लेख एकदा नक्की वाचा.!

प्रथम त्याने आपल्या घोड्याला पाणी पाजले आणि स्वतः नदीच्या पाण्यात पाणी पिण्यासाठी प्रवेश केला, पण राजा पाण्यात शिरताच त्याच्या शरीरात हळूहळू बदल झाला आणि बघता बघता राजा एक स्त्री बनला, ज्यानंतर राजाला स्वतःचीच लाज वाटली आणि मोठ्याने रडू लागला. हे सर्व त्याच्या कोणत्या कर्मामुळे घडले हे समजले नाही. मग राजा कळवळीच्या अंतःकरणाने देवाला म्हणू लागला की, हे प्रभू, तू हे काय केलेस. या रुपात मी माझ्या राज्यात परत कसे जाणार? हे देवा, काही दिवसांपूर्वीच मला अग्निसूत यज्ञातून शंभर पुत्र वरदान मिळाले होते.

मी त्यांना काय सांगू आणि शिवाय माझी राणी समोरच्या महालात माझी वाट पाहत असेल. तसेच माझ्या प्रजेचे पुढे काय होणार? त्यानंतर बराच वेळ असाच आक्रोश केल्यानंतर तो राजा राज्यात परत गेला. दुसरीकडे, स्त्रीच्या रूपात राजाने आपल्या राज्यात प्रवेश केला, तेव्हा त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पण तो राजवाड्यात गेला आणि आपल्या सर्व सभासदांची बैठक बोलावली आणि राजा आपल्या पुत्रांना आणि मंत्र्यांना म्हणाला, मी आता राजवाडा चालवण्यास योग्य नाही.

म्हणूनच तुम्ही सर्वांनी मिळून हे आपलं राज्य चालवाव आणि माझ्या अनुपस्थित प्रजेला कोणतीही अडचण येऊ नये, हेही ध्यानात ठेवा. असे बोलून राजा आपल्या राणीला भेटला आणि तो जंगलाकडे निघाला. मग नंतर राजा एका तपस्वीच्या आश्रमात राहू लागला. त्यानंतर काही वर्षांनी तिथे त्याने तपस्वीच्या पत्नीरुपात अनेक पुत्रांना ज न्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्याने त्यांना राजा बनवून आपल्या राज्यात नेले आणि आपल्या मुलांना स्त्री रूपातील राजा म्हणाला,

मी पुरुष रुपात असताना तुम्ही सर्व माझी मुले होतात आणि आहात देखील, त्याचप्रमाणे माझ्या स्त्री रूपात देखील हे सर्व माझे पुत्र आहेत जे त्यांच्या भावांची काळजी घेतील. त्यानंतर राजाचे सर्व पुत्र एकत्र राहू लागले. एवढा अपमान करूनही राजा आपल्या मुलांसह सुखाने राहत आहे, हे पाहून इंद्र देवाचा राग आणखीन वाढला आणि त्याची सूडाची भावना आणखीनच जागृत झाली. मग इंद्राने एका ब्रा’ह्मणाचा वेष घेवून राजवाड्यात पोहोचला. देवराज इंद्राने भावांमध्ये दुरावा निर्माण करण्याच्या उद्देशाने आपले कान भरायला सुरुवात केली.

हे वाचा:   स्त्रियांनी जरूर बघा ! कोणत्याही विवाहित स्त्रीने अशी घोड चूक कधीच करू नये.. एका स्त्रीने स्वतः बद्दल सांगितलेला अनुभव..

काही दिवसांनंतर इंद्राची ही योजना सफल झाली आणि सर्व पुत्र राजा होण्यासाठी आपापसात भांडू लागले आणि हे पाहताच सर्वांनी एकमेकांचा व’ध केला. ही गोष्ट कळताच राजा पुत्राच्या वियोगात मोठमोठ्याने रडू लागला. तेव्हा ब्राह्मण रडायला लागला, तेव्हा इंद्रदेवाने त्याला मध्येच गाठले आणि विचारले की तू का रडत आहेस? तेव्हा राजाने रडत रडत सर्व घटना या इंद्र रुपी ब्रा’ह्मणांना सांगितली. इंद्राने शेवटी खऱ्या रुपात दर्शन दाखवून राजाला आपली चूक सांगितली.

इंद्र म्हणाला, हे राजा ! तू एकदा फक्त अग्निदेवाची पूजा करून माझा अपमान केलास. म्हणूनच मी तुझ्याशी असे सर्व केले. देवराज इंद्राच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून राजाने पाय धरून म्हणाला, हे देवेंद्र नकळतपणे माझ्याकडून मोठा गु’न्हा घडला आहे. मला क्षमा करा आणि मग इंद्राला राजाची दया आली आणि राजाला वरदान देताना इंद्र म्हणाला की, तुझा एक मुलगा तू जि’वंत करू शकतोस. तेव्हा राजा म्हणाला की, हे देवेंद्र अस असेल, तर मी स्त्री रूपात ज्या पुत्रांना ज’न्म दिला, त्यापैकी कोणाला तरी पुनर्ज’न्म दे.

हे ऐकून इंद्र आश्चर्यचकित झाला आणि मग त्याचे कारण विचारले. तेव्हा राजा म्हणाला की, हे देवेंद्र स्त्रीचे प्रेम पुरुषाच्या प्रेमापेक्षा कधीही जास्तच आहे. म्हणूनच मी माझ्या स्त्री रूपाच्या पोटी ज’न्मलेल्या मुलाचे जीवन दान मागतो. राजाचे हे शब्द ऐकून इंद्र प्रसन्न झाला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना जि’वंत केले. मग त्याने राजाला वरदान देऊन पुरुषी रूपात रुपांतर केले.

पण राजा इंद्राला म्हणाला की, देवराज मी स्त्री रूपातच आनंदी आहे आणि मला आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच स्त्री म्हणून जगायचे आहे. कारण सं’भोगाच्या वेळी पुरुषापेक्षा स्त्रीला कितीतरी पटीने जास्त सुख आणि आनंद मिळतो. म्हणूनच मला स्त्री बनून राहायचे आहे. हे ऐकून इंद्राने तथास्थु म्हटले आणि तेथून निघून गेले. अशा रीतीने कथा संपल्यानंतर पितामह भीष्म युधिष्ठिराला सांगितले की, आता तुम्हाला समजले असेल की सं’भोग करताना पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त आनंद मिळतो.